शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प गुंडाळणार, ७८० जणांची नोकरी जाणार; कृषी संजीवनीची ३० जूनची डेडलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 06:21 IST

सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पाेकरा) मुदत ३० जूनला संपत आहे.

सूरज पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पाेकरा) मुदत ३० जूनला संपत आहे. त्यासंदर्भात प्रकल्प संचालकांचे पत्र धडकल्याने राज्यातील ७८० कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

विदर्भ-मराठवाड्यातील १६ जिल्ह्यात प्रकल्पाची अंमलबजावणी २०१८ पासून सुरू झाली हाेती. या प्रकल्पाची मुदत सहा वर्षांसाठी हाेती. ही मुदत ३० जून २०२४ ला संपुष्टात येत आहे. प्रकल्पामार्फत उपलब्ध करून दिलेले कंत्राटी मनुष्यबळ ३० जूनपर्यंत त्यांच्या कार्यालयात उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर त्यांची सेवा समाप्त हाेणार आहे. त्यामुळे नेमून दिलेली कामे विहित वेळेत पूर्ण करून प्राथमिक अहवाल प्रकल्प कार्यालयास १५ जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी कृषी अधीक्षकांना दिले आहेत.

या जिल्ह्यात हाेता प्रकल्प

हा प्रकल्प राज्यातील १६ जिल्ह्यांत सुरू हाेता. यात यवतमाळ, अकाेला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगाेली, परभणी, जळगाव व नाशिकचा समावेश हाेता.

टॅग्स :YavatmalयवतमाळAgriculture Sectorशेती क्षेत्रUnemploymentबेरोजगारी