शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

रेती चोरीचा दंडही भरला जात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 22:19 IST

दोन वर्षांपूर्वी वाऱ्हा-१, वाऱ्हा-२, हिरापूर, रोहिणी हिरापूर, झुल्लर, रामतीर्थ या सहा रेती घाटांचे लिलाव झाले होते. त्यातून शासनाला रॉयल्टी स्वरूपात पाच कोटी रुपयांचा महसूल मिळाला. याशिवाय इतरवेळी टाकण्यात आलेल्या ठिकठिकाणच्या धाडी व लिलावात गेलेल्या रेतीघाटांवरील गैरप्रकारात जवळपास एक कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ठळक मुद्देमहसूलचेही दुर्लक्ष : राळेगाव तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या गौण खनिजाची तस्करी

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : गौण खनिजाची चोरी पकडल्यानंतर ठोकलेला दंडही तस्करांकडून भरला जात नाही. महसूल विभागाच्या नरमाईच्या धोरणामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे. एकीकडे मुरूम, रेतीची चोरी सुरूच असताना महसूल विभागाकडून मात्र नाममात्र कारवाई होत आहे. शिवाय या कामासाठी कालबाह्य वाहने वापरली जात असताना आरटीओचीही डोळेझाक सुरू आहे.दोन वर्षांपूर्वी वाऱ्हा-१, वाऱ्हा-२, हिरापूर, रोहिणी हिरापूर, झुल्लर, रामतीर्थ या सहा रेती घाटांचे लिलाव झाले होते. त्यातून शासनाला रॉयल्टी स्वरूपात पाच कोटी रुपयांचा महसूल मिळाला. याशिवाय इतरवेळी टाकण्यात आलेल्या ठिकठिकाणच्या धाडी व लिलावात गेलेल्या रेतीघाटांवरील गैरप्रकारात जवळपास एक कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. इतर दहा घाट त्यावेळी लिलावात गेले नसल्याने त्या काळातही कोट्यवधींची रेती चोरी सुरुच राहिली होती. गतवर्षी तालुक्यात एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. त्यामुळे या काळात पाच कोटी रुपयांपेक्षा अधिकची रेती चोरी झाल्याचा अंदाज आहे.तहसीलदार रवींद्र कानडजे यांनी केलेल्या कारवाईच्या सहा प्रकरणात काही लोकांनी दंडाची रक्कमही भरलेली नाही. ५ व ६ नोव्हेंबर रोजी ठोठावलेला दंड प्रकाश पोपट (वाढोणाबाजार) व अमित बन्नावरे (राळेगाव) यांनीच भरला आहे. इतर प्रकरणात दंडाची रक्कम भरण्यास रेती चोरट्यांकडून चालढकल केली जात आहे. १२ जानेवारीच्या परिपत्रकानुसार गौण खनिज चोरी प्रकरणात दंडाची रक्कम पाचपट करण्यात आली. त्यानंतर याची धडकी भरून रेती चोरी कमी होण्याऐवजी वाढली असल्याचे सांगितले जाते. या सर्व बाबींना महसूल, पोलीस व आरटीओची यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे.रुग्णालयाच्या दुरवस्थानव्याने आलेले तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे यांनी स्वत: पाच प्रकरणात आठ लाख रुपये दंड ठोठावला आहे. या काळात महसूल विभागाची इतर चमू पोलीस विभाग, आरटीओ आदींतर्फे अपवादात्मकही कारवाई झालेली नाही. अपर जिल्हाधिकारी सुनील महिेंद्रकर यांचा एक अपवाद वगळता यवतमाळच्या अधिकाऱ्यांनी, विविध पथकांनी या काळात कोणत्याही घाटावर धाडी टाकून कारवाई केलेली नाही. अनेक वाहने रेती चोरीकरिता नवी, जुनी खरेदी केली आहे. यात ट्रॅक्टर, मोठे टिप्पर, जेसीबी, पोकलँड आदींचा समावेश आहे.

टॅग्स :sandवाळू