शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

कळंबच्या चक्रवतीत तलावाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 21:43 IST

शहराची पाण्याची पातळी खोल चालली आहे. पाणीटंचाईला आतापासूनच सुरुवात झाली आहे. पाण्याची पातळी टिकून राहावी म्हणून तलावाचे पाणी चक्रवती नदीत सोडण्यात आले. परंतु पाणी साठविण्यासाठी व्यवस्थित बंधारे बांधले नसल्याने पाणी वाहून जात आहे.

ठळक मुद्देपाणी साठवण्याकडे दुर्लक्ष : सदोष बंधाऱ्यामुळे अपव्यय, अखेर नागरिकांनी घेतला पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : शहराची पाण्याची पातळी खोल चालली आहे. पाणीटंचाईला आतापासूनच सुरुवात झाली आहे. पाण्याची पातळी टिकून राहावी म्हणून तलावाचे पाणी चक्रवती नदीत सोडण्यात आले. परंतु पाणी साठविण्यासाठी व्यवस्थित बंधारे बांधले नसल्याने पाणी वाहून जात आहे.चक्रवती नदीला पाणी असले की, शहरातील पाण्याची पातळी वाढते. जलस्रोतांना पाणी येते. विशेष म्हणजे कळंब शहराला ज्या काही विहिरीतून पाणीपुरवठा होतो, त्या विहिरी चक्रवती नदी काठावर आहे. या विहिरीजवळ जास्तीत-जास्त पाणी कसे साठवून राहील, याकडे नगर पंचायतीने लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु त्यादृष्टीने कोणीही प्रयत्न केले नाही. त्यामुळे विनाकरण पाणी वाहुन जात आहे.नागरिकांनी घेतला पुढाकारनगरपंचायत प्रशासनाला सांगुनही काहीच करीत नसल्याने गावकऱ्यांनी पाणी थांबविण्यासाठी पन्नीचा वापर करुन बांध घातला. धोटे गुरुजी, प्रभाकर सहारे, गोलू धांदे, नानु धांदे, चंदु सहारे, लक्ष्मण गाढवे, नीलेश मोहुर्ले, मारोती सहारे, विजय ठेंगरी, मंगेश ठाकरे आदींनी पुढाकार घेतला. दिलीप बिल्डकॉनच्या कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले. नगरंपचायत मात्र गंभीर नाही, हे खेदाने म्हणावे लागेल.

टॅग्स :Waterपाणी