शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भर उन्हाळ्यात १०८ निराधार वृद्धांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 21:34 IST

निराधार माणसांना हा समाज उपाशी राहू देत नाही. घासातला घास देण्यासाठी दानशूर लोक तयार असतातच. उमरीच्या वृद्धाश्रमाने तर याचा वास्तूपाठच घालून दिलेला आहे. पण याच वृद्धाश्रमातील १०८ वृद्ध मायबापांचा कंठ पाण्यासाठी कसाविस झाला आहे. भर उन्हाळ्यात पाण्यासाठी तब्बल तीन किलोमीटर धाव घ्यावी लागत आहे. अन्नदानासाठी हात पुढे करणाऱ्यांनी आता जलदानासाठीही श्रावणबाळ होण्याची गरज आहे.

ठळक मुद्देउमरीच्या वृद्धाश्रमाला टंचाईचा फटका : रोज तीन किमी हेलपाटे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निराधार माणसांना हा समाज उपाशी राहू देत नाही. घासातला घास देण्यासाठी दानशूर लोक तयार असतातच. उमरीच्या वृद्धाश्रमाने तर याचा वास्तूपाठच घालून दिलेला आहे. पण याच वृद्धाश्रमातील १०८ वृद्ध मायबापांचा कंठ पाण्यासाठी कसाविस झाला आहे. भर उन्हाळ्यात पाण्यासाठी तब्बल तीन किलोमीटर धाव घ्यावी लागत आहे. अन्नदानासाठी हात पुढे करणाऱ्यांनी आता जलदानासाठीही श्रावणबाळ होण्याची गरज आहे.शासनाचा कोणताही आधार नसताना केवळ आणि केवळ माणूसकीच्या बळावर चालणाऱ्या संत दोलाराम महाराज वृद्धाश्रमाला तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. उमरीपठार (ता. आर्णी) येथील शेषराव डोंगरे यांच्या प्रचंड धडपडीतून हा वृद्धाश्रम उभा आहे. शासनाची केवळ २५ वृद्ध ठेवण्याची मान्यता असतानाही त्यांनी माणुसकीच्या जाणीवेतून १०८ वृद्धांचा सांभाळ केला आहे. आर्णी, यवतमाळ, पांढरकवडा, दारव्हा, दिग्रससारख्या ठिकाणचे दानशूर या वृद्धाश्रमाच्या मदतीसाठी सदैव उभे राहतात.मात्र, आता अन्नाहून भीषण संकट उभे झाले आहे. वृद्धाश्रमात असलेल्या चारही बोरवेल आटल्या आहेत. पण अशाही संकटात एक शेतकरी धावून आला. उमरी शिवारातीलच शेतकरी बंडू शेरे यांच्या विहिरीतून दररोज मोफत पाणी वृद्धाश्रमाला दिले जाते. पण अडचण ही आहे की, ही विहीर आश्रमपासून तीन किलोमीटरवर आहे. शेषराव डोंगरे, जयप्रकाश डोंगरे दररोज ट्रॅक्टरने तेथून पाणी आणत आहेत. त्याचा रोजचा खर्च हजार रुपये आहे.अनुदानाशिवाय चालणाºया वृद्धाश्रमाला या कामासाठी दानशूरांची गरज आहे. वृद्ध आईबाबांची तहान भागविण्यासाठी ‘श्रावणबाळां’नी किमान एक हजारांची मदत करावी, एवढेच आवाहन या वृद्धाश्रमाने केले आहे.