शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड तालुक्यात साथ रोगाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:40 IST

आरोग्य विभागाने ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा अधिक सक्रिय करून दहशत खालील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. कोरोनाच्या ...

आरोग्य विभागाने ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा अधिक सक्रिय करून दहशत खालील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे जनता भयभीत असताना ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यात आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, ऊन लागणे, अंगदुखी अशा आजारांचे प्रमाण वाढत आहे.

मरसूळ, बेलखेड, पळशी, आमदरी आदी गावांसह अन्य खेडे गावात साथ वाढले आहे. कोरोनाची दहशत खेड्यापाड्यात पोहोचली असताना सर्दी, खोकला, ताप आल्यास तो व्यक्ती कोरोना संशयित म्हणून समजला जातो. त्याला शासकीय कोविड सेंटरला पोहोचविले जाते, असा गैरसमज होत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण खासगी दवाखान्यांमध्ये एकच गर्दी करीत आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन आरोग्य विभागाने ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्रिय करावी, अशी मागणी प्रत्येक गावच्या सरपंच व नागरिकांकडून होत आहे.

बाॅक्स

दूषित पाण्यामुळे आरोग्याला धोका

कधी जास्त प्रमाणात उन्ह, तर अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे गावागावात पाणीपुरवठा विभागाकडून पाईपलाईन टाकण्यात आल्या आहे. मात्र, ठिकठिकाणी फुटक्या पाईपलाईनमध्ये घाण तयार होते. दूषित पाणी प्राशन केल्याने मळमळणे, ताप, डोकेदुखी आदी आजार वाढत आहे. हा प्रकार खेडे गावात वाढत आहे.