शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

उमरखेड तालुक्यात साथ रोगाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:40 IST

आरोग्य विभागाने ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा अधिक सक्रिय करून दहशत खालील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. कोरोनाच्या ...

आरोग्य विभागाने ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा अधिक सक्रिय करून दहशत खालील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे जनता भयभीत असताना ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यात आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, ऊन लागणे, अंगदुखी अशा आजारांचे प्रमाण वाढत आहे.

मरसूळ, बेलखेड, पळशी, आमदरी आदी गावांसह अन्य खेडे गावात साथ वाढले आहे. कोरोनाची दहशत खेड्यापाड्यात पोहोचली असताना सर्दी, खोकला, ताप आल्यास तो व्यक्ती कोरोना संशयित म्हणून समजला जातो. त्याला शासकीय कोविड सेंटरला पोहोचविले जाते, असा गैरसमज होत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण खासगी दवाखान्यांमध्ये एकच गर्दी करीत आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन आरोग्य विभागाने ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सक्रिय करावी, अशी मागणी प्रत्येक गावच्या सरपंच व नागरिकांकडून होत आहे.

बाॅक्स

दूषित पाण्यामुळे आरोग्याला धोका

कधी जास्त प्रमाणात उन्ह, तर अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे गावागावात पाणीपुरवठा विभागाकडून पाईपलाईन टाकण्यात आल्या आहे. मात्र, ठिकठिकाणी फुटक्या पाईपलाईनमध्ये घाण तयार होते. दूषित पाणी प्राशन केल्याने मळमळणे, ताप, डोकेदुखी आदी आजार वाढत आहे. हा प्रकार खेडे गावात वाढत आहे.