शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

लोकअदालतीत १८०० प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 10:34 PM

रखडलेली प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणाकडून जिल्हा आणि तालुकास्तरावर लोकअदालत घेण्याचे निर्देश दिले आहे.

ठळक मुद्देविधी सेवा प्राधिकरण : पाच कोटी २२ लाखांचे तडजोड मूल्य

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रखडलेली प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणाकडून जिल्हा आणि तालुकास्तरावर लोकअदालत घेण्याचे निर्देश दिले आहे. यवतमाळ जिल्हा विधी सेवा समितीने शनिवारी घेतलेल्या लोकअदालतमध्ये प्रलंबित एक हजार ८३५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. निकाली निघालेल्या प्रकरणांचे तडजोडमूल्य पाच कोटी २२ लाख दोन हजार १७ रुपये आहे.राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीपकुमार मोरे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम.आर.ए.शेख यांनी पुढाकार घेतला. याकरिता वकील, शासकीय अधिकारी, पक्षकार, विविध संस्थेतील व राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी यांच्या बैठका घेऊन लोकअदालतचे महत्व पटवून दिले.शनिवारी जिल्ह्यातील सर्व तालुका विधी समितीकडून लोकअदालत घेण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, जिल्हा सरकारी वकील, सहायक सरकारी वकील, भू-अर्जन अधिकारी, बेंबळा प्रकल्पाचे अधिकारी, सहकारी बँका, विमा कंपन्याचे अधिकारी, पोलीस अधिकारी, विभाग नियंत्रक, परिवहन महामंडळाचे अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा वकील संघाचे अ‍ॅड. मिनाज मलनस यांच्यासह न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :LokadalatलोकअदालतCourtन्यायालय