शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

लोकअदालतीत १८०० प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 22:36 IST

रखडलेली प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणाकडून जिल्हा आणि तालुकास्तरावर लोकअदालत घेण्याचे निर्देश दिले आहे.

ठळक मुद्देविधी सेवा प्राधिकरण : पाच कोटी २२ लाखांचे तडजोड मूल्य

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रखडलेली प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणाकडून जिल्हा आणि तालुकास्तरावर लोकअदालत घेण्याचे निर्देश दिले आहे. यवतमाळ जिल्हा विधी सेवा समितीने शनिवारी घेतलेल्या लोकअदालतमध्ये प्रलंबित एक हजार ८३५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. निकाली निघालेल्या प्रकरणांचे तडजोडमूल्य पाच कोटी २२ लाख दोन हजार १७ रुपये आहे.राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीपकुमार मोरे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम.आर.ए.शेख यांनी पुढाकार घेतला. याकरिता वकील, शासकीय अधिकारी, पक्षकार, विविध संस्थेतील व राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी यांच्या बैठका घेऊन लोकअदालतचे महत्व पटवून दिले.शनिवारी जिल्ह्यातील सर्व तालुका विधी समितीकडून लोकअदालत घेण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, जिल्हा सरकारी वकील, सहायक सरकारी वकील, भू-अर्जन अधिकारी, बेंबळा प्रकल्पाचे अधिकारी, सहकारी बँका, विमा कंपन्याचे अधिकारी, पोलीस अधिकारी, विभाग नियंत्रक, परिवहन महामंडळाचे अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा वकील संघाचे अ‍ॅड. मिनाज मलनस यांच्यासह न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :LokadalatलोकअदालतCourtन्यायालय