शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विरोधी पक्ष बिघडलेल्या बबड्यासारखा; निलम गोर्हे यांचे टिकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 16:05 IST

इंधनाच्या किमंती भयावह वाढल्या आहेत. केंद्राने अद्याप जीएसटीचे पैसे दिले नाहीत. अशा परिस्थितीतही राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

नांदेड- इंधन दरवाढ, कोरोनात आलेले अपयश आणि अच्छे दिनाच्या स्वप्नांचा झालेला चुराडा याचे अपयश झाकण्यासाठी विरोधी पक्षाकडून दररोज कथित घोटाळे काढण्यात येत आहेत. मूळ प्रश्नांपासून लोकांना विचलित करण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे विराेधी पक्षाची अवस्था बिघडलेल्या बबड्यासारखी झाली आहे, असा टोला शिवसेना उपनेत्या निलम गोर्हे यांनी लगाविला.

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी त्या नांदेडात आल्या होत्या. यावेळी गोर्हे म्हणाल्या, भल्या पहाटेचे काही तासांचे सरकार आल्यानंतर केंद्राकडून आलेले दहा हजार कोटी रुपये परत करण्याचा कोत्तेपणाचा निर्णय भाजपाने घेतला होता. अन् आता शेतकर्यांना राज्य सरकार मदत करीत असताना कोट्यवधींची मदत यांना फुटकी कवडी वाटते याचे आश्चर्य आहे. पिक विमा योजना दोषपूर्ण आहे. इंधनाच्या किमंती भयावह वाढल्या आहेत. केंद्राने अद्याप जीएसटीचे पैसे दिले नाहीत. अशा परिस्थितीतही राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. केंद्र सरकार बद्दल जनतेत प्रचंड आक्रोश आहे. परंतु अपयश झाकण्यासाठी दररोज बर्निंग ट्रेनसारखे आरोप करीत सुटायचे हेच काम सुरु आहे. भाजपाचे नेते शिवसेनेचे आमदार खिशात असल्याचे सांगत सुटले आहेत. परंतु यांच्या खिशात केवळ काडीपेटी आहे. काडी टाकायची, आग लागली तर उत्तम नाही तर निघणार्या धूरामुळे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकायची असा यांचा एजेंडा आहे. असा आरोपही गोर्हे यांनी केला.

महिलांचे अत्याचार नोंदविणे वाढले आहे. कोणत्याही सरकारच्या काळात अत्याचार थांबले नाहीत. राजकीय पक्षांनीही त्याचे भांडवल करु नये असे आवाहन त्यांनी केले. यावेळी खा.हेमंत पाटील, आ.बालाजी कल्याणकर, संपर्क प्रमुख आनंद जाधव, जिल्हाध्यक्ष दत्ता कोकाटे, आनंद बोंढारकर, उमेश मुंढे, प्रकाश मारावार यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेBJPभाजपाShiv Senaशिवसेना