शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

रबीचे कर्जवाटप केवळ १० टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 21:34 IST

खरिपात पीककर्ज वाटप करताना आखडता हात घेणाऱ्या बँकांनी रबीच्या कर्जवाटपातही उत्साह दाखविलेला नाही. त्यामुळे रबीची जवळपास संपूर्ण पेरणी आटोपल्यावरही कर्जवाटपाचे प्रमाण केवळ १० टक्केच आहे.

ठळक मुद्देक्षेत्र दोन लाख हेक्टर : बँकांनी दुष्काळाची केली ढाल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खरिपात पीककर्ज वाटप करताना आखडता हात घेणाऱ्या बँकांनी रबीच्या कर्जवाटपातही उत्साह दाखविलेला नाही. त्यामुळे रबीची जवळपास संपूर्ण पेरणी आटोपल्यावरही कर्जवाटपाचे प्रमाण केवळ १० टक्केच आहे.रबी हंगामात जिल्ह्यातील बँकांना ६४ कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. मात्र प्रत्यक्षात दोन लाख हेक्टरवर पेरणी झाल्यावरही बँकांनी केवळ सात कोटींचेच कर्ज वाटप केले आहे. या स्थितीत आपल्यावर आरोप होऊ नये म्हणून बँकांनी सावध पवित्रा घेतला आहे. दुष्काळी स्थितीने कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटल्याचे कारण बँकांकडून दिले जात आहे.दरवर्षी दोन लाख हेक्टरवर रबीची पेरणी होते. रबीचे पीक कर्ज वितरित करण्यासाठी निधी राखीव ठेवला जातो. प्रत्यक्षात कर्ज वितरित करताना हात आखडता घेतला गेला. यामुळे खरिपापेक्षाही कमी क्षेत्रावरच पीक कर्जाचे वितरण करण्यात आले.उद्दिष्ट ६४ कोटीचे वाटप ७ कोटीयावर्षी ६४ कोटीचे कर्ज वितरणाचे उद्दीष्ट बँकांना देण्यात आले होते. ऊस लागवड क्षेत्रातच सर्वाधिक कर्ज शेतकऱ्यांनी घेतले. आतापर्यंत केवळ सात कोटींचे कर्ज बँकांनी वितरित केले आहे. जिल्हा बँकेने ३८ सभासदांना १९ लाखाचे कर्ज दिले. तर राष्ट्रीयकृत बँकांनी ६९४ सभासदांना सहा कोटी ९६ लाखांचे कर्ज वितरित केले.खरिपाचे कर्ज न फेडल्याचा परिणामखरिपातील पीक कर्जासाठी अधिक निधी दिला जातो. त्या तुलनेत रबीच्या पीक कर्जाची रक्कम कमी आहे. यामुळे शेतकरी रबीचे कर्ज घेत नाही. खरिपातील पीक कर्जाची परतफेड झाली तरच रबीचे कर्ज दिले जाईल, अशी अट बँकांनी घातली आहे. खरिपाच्या कर्ज परतफेडीचा नील दाखला दिल्याशिवाय रबीच्या कर्जाचा प्रस्ताव विचारात घेतला जात नाही. शेतकरी विरोधी भूमिका बँका राबवित आहेत. याच मुळे केवळ दहा टक्के कर्ज वाटप झाले आहे.