शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

‘एनआरएचएम’ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:24 PM

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, येथील तिरंगा चौकात धरणे दिले. मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद ठेवले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, येथील तिरंगा चौकात धरणे दिले. मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद ठेवले जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाच्या पुढाकरात हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. ग्रामीण तथा शहरी भागात आरोग्य सेवेचा वसा घेतलेल्या कंत्राटदारांना घरचा रस्ता दाखविण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. विविध प्रकारचे आंदोलन करण्यात आले. शासनाने प्रत्येक वेळी वेळ मारून नेली. समान काम-समान वेतन, नियमित कर्मचाºयांना लागू असलेल्या सुविधा उपलब्ध होईपर्यंत कामबंद आंदोलनाचा निर्धार यावेळी करण्यात आला.मानव संसाधन संदर्भात असलेले योजनानिहाय मूल्यांकन ही किचकट प्रक्रिया रद्द करावी, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना वीमा संरक्षण लागू करावे, सद्यस्थितीतील अभ्यास समितीने पुढाकार घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढावे, जिल्हा व तालुकास्तरीय बदलीबाबतचे निर्बंध हटावावे आदी मागण्या या कर्मचाऱ्यांनी केल्या आहे. दरम्यान राष्ट्रीय मूळ निवासी बहुजन कर्मचारी संघाने या आंदोलनाला समर्थन दिले आहे.या आंदोलनात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मंगेश वड्डेवार, उपाध्यक्ष सचिव बोपचे, आकाश तिवारी, कोषाध्यक्ष मकरंद लोहकरे, कार्याध्यक्ष डॉ.अमोल राठोड, सचिव गोपाल इसोकर आदी सहभागी झाले आहेत.