शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धक्कादायक! सकाळी चहाच्यावेळीच मिळणार दारूचा पौवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 17:10 IST

दारूचे भयावह दुष्परिणाम बघून राज्यभर दारूबंदी व्हावी, अशी मागणी जोर धरत असतानाच राज्य शासनाच्या दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाने दारूविषयी उदार धोरण राबविण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देदारूविषयी उदार धोरणदारूबंदी जिल्ह्यातही वाहतो दारूचा पूर

विनोद ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दारूचे भयावह दुष्परिणाम बघून राज्यभर दारूबंदी व्हावी, अशी मागणी जोर धरत असतानाच राज्य शासनाच्या दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाने दारूविषयी उदार धोरण राबविण्यास सुरूवात केली आहे. आता दारूबाजांना सकाळी चहाच्यावेळी दारूचा घोटसुद्धा मिळण्याचा मार्ग शासनाने खुला करून दिला आहे.एखाद्या आजाराने किंवा साथीने जीतक्या व्यक्तींचा मृत्यू होतो, त्यापेक्षा कित्येक पटीने दारूच्या सेवनाने मृत्यू होत असल्याचे वास्तव आहे. दारूच्या व्यसनापायी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. राज्यातील महिलांना याची मोठी झळ बसत आहे. म्हणूनच संपूर्ण राज्यातच दारूबंदी व्हावी, अशी मागणी महिलांकडून केली जात आहे. शासनाने वर्धा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. मात्र याच तिनही जिल्ह्यात सर्वाधिक अवैध दारूविक्री सुरू आहे. दारू तस्करांची हिंमत शिगेला पोहोचली आहे. शासन व प्रशासनाच्या बोटचेपी धोरणामुळे दारू तस्करांचे जाळे विणले जात आहे. छत्रपती चिडे हे पोलीस अधिकारी या धोरणाचा बळी ठरूनही शासनाने आपल्या दारूविषयक उदार धोरणात बदल घडविण्यास पुढाकार घेतलेला दिसत नाही.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने राज्य महामार्गालगतची बंद करण्यात आलेली दारू दुकाने हळूहळू कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन सुरू होऊ लागली आहे. तर दारू दुकाने सुरू राहण्याची वेळ वाढवून शासनाने आपले उदार धोरण पुन्हा जाहिर केले आहे. यापूर्वी दारूची दुकाने सकाळी १० वाजता उघडायची व रात्री १० वाजता बंद व्हायची. आता शासनाच्या गृह विभागाने ३ नोव्हेंबरला एक अधिसूचना काढून दारू दुकाने उघडण्याची वेळ सकाळी ८ वाजता केली आहे. त्यामुळे दारू शौकीनांना सकाळी चहा पिण्याऐवजी दारूचा घोटच घेणे शक्य झाले आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदी