शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

यवतमाळात पाच दिवस बाजारपेठ बंद; जनता कर्फ्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 08:30 IST

कोरोना संसर्गाची वाढती साखळी ब्रेक करण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इन्ड्रस्टीजने मंगळवार १५ सप्टेंबरपासून पुढील पाच दिवस जिल्ह्यात बाजारपेठ बंदचे आवाहन केले. मात्र हा बंद सक्तीचा नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संसर्गाची वाढती साखळी ब्रेक करण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इन्ड्रस्टीजने मंगळवार १५ सप्टेंबरपासून पुढील पाच दिवस जिल्ह्यात बाजारपेठ बंदचे आवाहन केले. मात्र हा बंद सक्तीचा नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले.चेंबर ऑफ कॉमर्सने बंदचे आवाहन केले आहे. परंतु हा जनता कर्फ्यू नाही आणि शासन, प्रशासनाचा याला कुठलाही पाठिंबा, सक्ती नसल्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

बहुतांश व्यापारी, व्यावसायिकांचा या बंदला विरोध आहे. विविध सामाजिक संस्थांनीही सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा बंद कशासाठी, त्याचे फलित काय असे प्रश्न उपस्थित केले. सर्व काही सुरू असताना केवळ व्यापारपेठ बंद ठेवून कोरोना साखळी तुटेल काय असा सवालही उपस्थित केला गेला. चेंबर ऑफ कॉमर्स आपल्या बंदच्या निर्णयावर ठाम आहे. चेंबरच्या अंतर्गत ५५ ते ६० विविध संघटना आहेत. संघटनात्मक स्तरावर बंदला होकार मिळाला असला तरी अनेक व्यापारी, व्यावसायिकांचा विरोध आहे. त्यामुळे बंद किती यशस्वी होतो, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस