शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मनदेव तलाव गाळाने भरला

By admin | Updated: June 4, 2017 01:11 IST

आर्णी मार्गावरील मनदेव आणि हिवरी दरम्यान असलेला मनदेव तलाव गाळाने भरला आहे. मागील ४५ ते ५० वर्षांपासून या तलावाचे खोलीकरणच झाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी : आर्णी मार्गावरील मनदेव आणि हिवरी दरम्यान असलेला मनदेव तलाव गाळाने भरला आहे. मागील ४५ ते ५० वर्षांपासून या तलावाचे खोलीकरणच झाले नाही. या तलावाची साठवण क्षमता कमी झाल्याने उन्हाळ्यात केवळ डबके राहातात. परिणामी सिंचन आणि वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.या तलावाची साठवण क्षमता केवळ २५ ते ३० टक्के राहिली आहे. हा तलाव घाटाखाली असल्याने वन्यजीवांना महामार्ग ओलांडून तलावावर जावे लागत नाही. त्यामुळे अपघात होत नाही. वेळोवेळी डागडुजी आणि खोलीकरणाचे काम झाल्यास हा तलाव आजही सिंचन, वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी उपयोगी पडतो. या तलावातून जवळपास २०० हेक्टर सिंचन क्षमता निर्मितीच्यावेळेस निश्चित करण्यात आली होती. प्रत्यक्षात थोड्याफार क्षेत्रातच सिंचन शक्य झाले. लाखो रुपये खर्च करून तयार झालेला हा तलाव नामशेष होण्यापूर्वी त्याचे पुनरूज्जीवन करणे काळाची गरज आहे. तलावाचे खोलीकरण करून योग्य सुशोभीकरण केल्यास पर्यटन विकासालाही वाव आहे. या माध्यमातून वनविभागाला उत्पन्नाचा एक नवीन स्रोतही मिळू शकतो. तलावावर विविध तसेच विदेशी पक्षीसुद्धा आढळल्याच्या नोंदी काही पक्षीप्रेमींकडे आहेत. या सर्व बाबी डोळ्यासमोर ठेवून तलावाच्या विकासाची गरज निर्माण झाली आहे.वनविभागाने नाकारली परवानगीसिंचनासाठी संजीवनी ठरत असलेल्या या तलावाची खोली वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने गाळ काढण्याचा निर्णय घेतला. मात्र वनविभागाने याला परवानगी नाकारली. विकासाच्यादृष्टीने लोकांनी पुढाकार घेतलेल्या कामातही वनविभागाकडून नियम दाखविले जात आहे. याविषयी नागरिकांमध्ये रोष आहे.