शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणाचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:01 IST

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. यातून दारिद्र्य रेषेखालील नागरिकांच्या वाट्याला उपासमार आली. नेमके याच कुटुंबातील बालके कुपोषित आहेत. या बालकांना पोषण आहार उत्तम पद्धतीने मिळावा म्हणून गरोदर आणि स्तनदा मातांना अंगणवाडीतून पोषण आहार दिला जात होता. आता कोरोनामुळे अंगणवाड्याच बंद आहेत.

ठळक मुद्दे३१५ बालके : आहारच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात अलिकडे वाढलेले कुपोषण रोखण्यासाठी शासनाने आता थेट मातांच्या बँक खात्यात बालकांच्या पोषण आहाराची रक्कम टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बालके सुदृढ होऊन कुपोषण नियंत्रणात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. यातून दारिद्र्य रेषेखालील नागरिकांच्या वाट्याला उपासमार आली. नेमके याच कुटुंबातील बालके कुपोषित आहेत. या बालकांना पोषण आहार उत्तम पद्धतीने मिळावा म्हणून गरोदर आणि स्तनदा मातांना अंगणवाडीतून पोषण आहार दिला जात होता. आता कोरोनामुळे अंगणवाड्याच बंद आहेत. यावर तोडगा म्हणून अमृत आहार योजनेतून स्तनदा आणि गरोदर मातांसाठी थेट निधीची योजना हाती घेतली आहे. यामध्ये स्तनदा आणि गरोदर मातांच्या खात्यात दर दिवसाच्या भोजनाचे ३५ रूपये वळते केले जात आहे. हा निधी अमृत आहार योजनेतून महिलांच्या खात्यात वळता झाला आहे. त्याकरिता १२ प्रकल्पातील ७१५ अंगणवाड्यांची निवड करण्यात आली. पाच हजार ४७३ माता या योजनेच्या लाभार्थी आहेत. कुपोषण मुक्तीसाठी ३१५ बालकांना स्तनदा मातांमुळे पोषण आहार मिळणार आहे. तर त्यापेक्षा मोठ्या बालकांना सकस आहार असणारे धान्य घरपोच दिले जात आहे. यातून कुपोषणावर मात होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे.तपासणीनंतरच कळणार वास्तवकुपोषण मुक्तीसाठी बालकांना आहार देत आहे. यातून बालकांचे वजन वाढले काय, तो कुपोषणाच्या बाहेर आला काय, याबाबतचे वास्तव तपासणी अहवालानंतर उघड होईल. या तपासणीकडे नजरा आहे.

टॅग्स :Socialसामाजिक