शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

आर्णी वीज कार्यालयाला गावकऱ्यांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 21:47 IST

तालुक्यातील गावखेड्यांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या वाढली आहे. अखेर कंटाळलेल्या ग्रामस्थांनी शिवसेनेच्या नेतृत्वात सोमवारी येथील वीज कार्यालयावर धडक देत कार्यालयाला कुलूप ठोकले.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील गावखेड्यांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या वाढली आहे. अखेर कंटाळलेल्या ग्रामस्थांनी शिवसेनेच्या नेतृत्वात सोमवारी येथील वीज कार्यालयावर धडक देत कार्यालयाला कुलूप ठोकले.गेल्या १५ दिवसांपासून अंतरगाव येथे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अंधारात जगावे लागत आहे. दीड महिन्यांपासून येथे तीन वेळा ट्रान्सफार्मर लावण्यात आले. परंतु ट्रान्सफार्मर कार्यान्वित होतानाच जळून खाक झाले. नादुरुस्त ट्रान्सफार्मर अंतरगावला जाणीवपूर्वक पाठविण्यात आल्याचा गावकºयांचा आरोप आहे.तसेच कारेगाव येथेही तीन महिन्यांपासून ट्रान्सफार्मर बंद आहे. वारंवार तक्रारी करूनही वीज कर्मचाºयांनी दखल घेतली नाही. शेवटी शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य रवी राठोड यांच्या नेतृत्वात दोन्ही गावातील शेतकºयांनी वीज कार्यालयावर धडक दिली. संतापलेल्या शेतकºयांनी वीज कार्यालयाला कुलूप ठोकले. यावेळी प्रभारी उपकार्यकारी अधिकारी ए.बी. पवार, सहायक उपअभियंता पी.जे. राठोड यांनी ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले. मात्र आश्वासन न पाळल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.