शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

पांढरकवडातील वीज पोल झाले धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

पांढरकवडा शहरात महावितरणने वीज पुरवठा करण्यासाठी जागोजागी खांब उभे केले आहे. ग्रामीण भागातही गावोगावी वीज पोहोचली आहे. पांढरकवडा तालुक्यातील १४१ गावांत जवळपास सर्वच ठिकाणी वीज पोहोचली आहे. मात्र वीज पुरवठा करणारी यंत्रणा अत्यंत खिळखिळी झाली आहे.

ठळक मुद्देखांब वाकले : महावितरणकडून उपाययोजनेबाबत अक्षम्य दुर्लक्ष, अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : शहरातील व ग्रामीण भागातील गंजलेले, वाकलेले खांब नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. या खांबामुळे दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. मात्र महावितरण उपाययोजना करण्यास उदासीन दिसत आहे.पांढरकवडा शहरात महावितरणने वीज पुरवठा करण्यासाठी जागोजागी खांब उभे केले आहे. ग्रामीण भागातही गावोगावी वीज पोहोचली आहे. पांढरकवडा तालुक्यातील १४१ गावांत जवळपास सर्वच ठिकाणी वीज पोहोचली आहे. मात्र वीज पुरवठा करणारी यंत्रणा अत्यंत खिळखिळी झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उभे केलेले खांब गंजलेले आहेत. काही खांबावर वाहन धडकल्याने ते वाकलेले आहेत. हे खांब पुन्हा दुरूस्त करण्यातच आले नाही. शहरासह तालुक्यातील अनेक गावात विद्युत खांब वाकलेले आहेत. काही खांब बुडातून गंजलेले आहेत, असे खांब कधी कोसळतील, याचा काही नेम नाही.अनेक वर्षांपासून हे खांब उभे आहेत. मात्र वीज पुरवठा यंत्रणाच आता जर्जर झाली आहे. अनेक ठिकाणी खांबावरील तारा लोंबकळल्या आहेत. याबाबत महावितरण प्रचंड उदासीन आहे.

टॅग्स :Socialसामाजिक