शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

फक्त मोठ्या घोषणा; सरकार अजूनही गंभीर नाही; यशोमती ठाकूर यांची टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2023 15:20 IST

अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. कापूस, तूर पिकं संपूर्ण खराब झालं आहे. सरकारने ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याच आश्वासन दिलं आहे. यावर काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

सर्वत्र पाऊस झाला असल्याने सरकारने सदसद विवेक बुद्धीने वागणे गरजेचे आहे, असं मत काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केल आहे. पाऊस सर्वत्र झाला असल्याने नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया देखील काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. सरकार केवळ मोठ्या-मोठ्या घोषणा करतंय. सरकार अजूनही गंभीर नाही आहे, अशी टीका देखील यशोमती ठाकूर यांनी केली आहे. 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार