शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

फक्त मोठ्या घोषणा; सरकार अजूनही गंभीर नाही; यशोमती ठाकूर यांची टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2023 15:20 IST

अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. कापूस, तूर पिकं संपूर्ण खराब झालं आहे. सरकारने ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याच आश्वासन दिलं आहे. यावर काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

सर्वत्र पाऊस झाला असल्याने सरकारने सदसद विवेक बुद्धीने वागणे गरजेचे आहे, असं मत काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केल आहे. पाऊस सर्वत्र झाला असल्याने नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया देखील काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. सरकार केवळ मोठ्या-मोठ्या घोषणा करतंय. सरकार अजूनही गंभीर नाही आहे, अशी टीका देखील यशोमती ठाकूर यांनी केली आहे. 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरFarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार