शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

धावती चारचाकी पेटली, चार जण सुखरूप; कळंब-नागपूर मार्गावरील घटना

By विलास गावंडे | Updated: March 23, 2024 17:21 IST

सुदैवाने कुठलीही जीवहानी झाली नाही.

कळंब (यवतमाळ) : यवतमाळवरुन नागपूरकडे जाणाऱ्या महेंद्रा किन्टो या चारचाकी (एमएच ३२- वाय १३३५) वाहनाने कळंबपासून दोन किलोमीटर अंतरावर अचानक पेट घेतला. यामध्ये वाहन जळून खाक झाले. सुदैवाने कुठलीही जीवहानी झाली नाही. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

हे वाहन अमोल बळीराम राठोड (५३, रा.सुखसागर सोसायटी, नागपूर) यांच्या मालकेचे आहे. ते कुटुंबासह यवतमाळवरून नागपूरकडे जात होते. त्यांच्या कुटुंबातील एक मुलगी ही गाडी चालवत होती. वाहनात चालक युवतीसह दोन महिला व दोन पुरुष, असे चार जण प्रवास करीत होते. 

कळंब शहर ओलांडल्यानंतर दोन किलोमीटर अंतरावरील मामाचा ढाब्याजवळ वाहनाच्या बोनेटमधून अचानक धूर निघायला सुरुवात झाली. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. सर्वांना खाली उतरविण्यात आले. काही क्षणातच संपूर्ण गाडी जळून खाक झाली. हॉर्न डायरेक्ट होऊन शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात आले.  

आगीची माहिती मिळताच हायवे रोडच्या सेवेत असणारा टँकर घटनास्थळी पोहोचला. टँकरद्वारे आग नियंत्रणात आणने सुरू असताना अग्निशमन दल दाखल झाले. तोपर्यंत वाहन जळून खाक झाले होते. या घटनेची नोंद कळंब पोलिसांनी घेतली आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळAccidentअपघात