शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

शेतातून घरी परतताना झाला घात; नदी ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात पती-पत्नी वाहून गेले

By विलास गावंडे | Updated: August 8, 2022 15:28 IST

वरूड जहागीरची घटना

राळेगाव (यवतमाळ) : शेतातून घरी परतताना नदी पार करण्याच्या प्रयत्नात पती-पत्नीचा वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वरूड (जहागीर) येथे घडली. हे दाम्पत्य पिकाची रखवाली करण्यासाठी जागलीला गेले होते.

सुभाष मारूती राऊत (५५) व सुलोचना सुभाष राऊत (५०) अशी जलसमाधी मिळालेल्या मृतांची नावे आहेत. बुकई शिवारात त्यांचे शेत आहे. जंगलाला लागून असलेल्या या शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी ते रविवारी शेतात जागलीला गेले होते. सोमवारी सकाळी गावाकडे परतत होते. रात्रभर पाऊस झाल्याने मार्गात असलेल्या नदीला पाणी वाढले. 

नदीच्या पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे दोघांनीही पाण्यातून निघण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रवाह वाढल्याने दोघेही वाहून गेले. काही अंतरावर या दोघांचेही मृतदेह झाडाला अडकले होते. या प्रकाराची माहिती होताच गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांना माहिती देण्यात आली. गावकऱ्यांच्या मदतीने सुभाष मारूती राऊत व सुलाेचना सुभाष राऊत यांचे मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आले. त्यांच्यामागे दोन मुले, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे. राऊत यांच्याकडे सहा एकर शेती आहे. वरूड तलावाच्या वेस्टवेअरच्या पाण्याने नदीचा प्रवाह वाढला होता.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूyavatmal-acयवतमाळ