शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

यवतमाळ शहरात शंभरावर वाहनांची चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 05:00 IST

दुचाकी चाेरीमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यांचा साेईस्करपणे वापर करून घेतला जाताे. यवतमाळ शहरातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर हा चाेरट्याचे  आवडते ठिकाण आहे. येथे अनेक दुचाकी एकाच वेळी उभ्या असतात. गाडी मालकावर पाळत ठेवून चाेरटे दुचाकी लंपास करत आहेत. दुचाकी चाेरीची तक्रार देण्यास पाेलीस ठाण्यात पाेहाेचलेल्या व्यक्तीलाच दुचाकी इतरत्र शाेधण्याचा सल्ला दिला जाताे.

ठळक मुद्देमहिनाभरापासून चाेरट्यांचा धुमाकूळ : पाेलीस उरले केवळ तक्रारी नाेंदविण्यापुरते

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  शहरसह जिल्ह्यात दुचाकी चाेरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. महिनाभरात शंभरावर वाहने चाेरीला गेली आहेत. यवतमाळात दर दिवशी पाच ते सहा वाहने चाेरीला जात आहेत. पाेलीस केवळ तक्रारी नाेंदविण्यापुरतीच भूमिका वठवत आहेत. दुचाकी चाेरीची तक्रार थेट दाखल करून घेतली जात नाही, त्यामुळे दर दिवशीचे प्रमाण रेकाॅर्डवर कमी दिसत आहे. चाेरटे सैराट झाल्याने सामान्य नागरिक हैराण आहेत.  दुचाकी चाेरीमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यांचा साेईस्करपणे वापर करून घेतला जाताे. यवतमाळ शहरातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर हा चाेरट्याचे  आवडते ठिकाण आहे. येथे अनेक दुचाकी एकाच वेळी उभ्या असतात. गाडी मालकावर पाळत ठेवून चाेरटे दुचाकी लंपास करत आहेत. दुचाकी चाेरीची तक्रार देण्यास पाेलीस ठाण्यात पाेहाेचलेल्या व्यक्तीलाच दुचाकी इतरत्र शाेधण्याचा सल्ला दिला जाताे. दुचाकी सापडल्यास ती तक्रार नाेंदविल्यावर सहज परत करता येत नाही, असे सांगून परत पाठविले जाते. दुचाकी गेल्याचे दु:ख घेऊन त्या व्यक्तीलाच स्वत:च्या गाडीचा शाेध घ्यावा लागताे. शाेधाशाेध करून ती सापडत नाही. मात्र, पाेलीस ठाण्यातील हा अनुभव आल्यानंतर बरेच जण पुन्हा तक्रार देण्यासाठी जात नाही, त्यामुळे अनेक गुन्हे रेकाॅर्डवर येत नाहीत. शहरासह ग्रामीण भागातही दुचाकी चाेरटे सक्रिय आहे. महगाव, उमरखेड, पुसद, आर्णी या तालुक्यातील गावांमध्ये दुचाकी चाेरीचे गुन्हे घडत आहे. अनलाॅकच्या प्रक्रियेत गुन्ह्याचा आलेख वाढणार, ही शक्यता अनेक जाणकारांनी वर्तविली हाेती. आता याची प्रचिती येत आहे. चाेरीच्या दुचाकीचा वापर हा विविध गुन्ह्यांमध्ये केला जाताे, अशा घटनाही घडत आहेत. 

चाेरट्यांना माेकळे रान

- यवतमाळ शहरातील शहर पाेलीस ठाणे, अवधूतवाडी पाेलीस ठाणे, ग्रामीण व लाेहरा पाेलीस ठाण्यातही चाेरीचे गुन्हे दाखल हाेत आहे. दुचाकी चाेरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी काेणतीच ठाेस उपाययाेजना पाेलिसांकडून प्रभावीपणे राबविली जात नाही. यामुळेच चाेरट्यांचे फावत आहे.  अनेक प्रमुख चाैकात असलेले सीसीटीव्ही कॅमेरेही बंद आहे. या कारणाने अनेक घटना उघडकीस येत नाही. किमान सीसीटीव्ही सुरू असल्यास चाेरट्यांच्या टाेळीचा झडा लागण्याला मदत हाेईल, असे जाणकार पाेलीस कर्मचाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे.

 

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस