शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय समितीने जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:35 IST

गुलाबी बोंडअळीने किती व काय नुकसान झाले, त्यांची कारणे काय, यासोबतच शेतकºयांच्या इतर व्यथा बुधवारी केंद्रीय समितीने कामठवाडा येथे जाणून घेतल्या. बोंडअळीला अटकाव करण्यासाठी फोरेमन स्ट्रॅप (कामगंध सापळे) कृषी केंद्रांत उपलब्ध करुन देणार, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : गुलाबी बोंडअळीने किती व काय नुकसान झाले, त्यांची कारणे काय, यासोबतच शेतकºयांच्या इतर व्यथा बुधवारी केंद्रीय समितीने कामठवाडा येथे जाणून घेतल्या. बोंडअळीला अटकाव करण्यासाठी फोरेमन स्ट्रॅप (कामगंध सापळे) कृषी केंद्रांत उपलब्ध करुन देणार, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाईल, अशी माहिती समिती सदस्यांनी दिली.यावेळी माणिक कदम, दिलीप लोही, रोहन सावरकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी अडचणी मांडल्या. त्यावर समितीचा अहवाल लवकरच केंद्राकडे पाठविला जाईल, असे मुख्य सचिव विजयकुमार यांनी सांगितले.समितीत कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विजयकुमार, निती आयोगाचे (कृषी) डॉ.बी.गणेशराम, दिना नाथ, डीसीटीचे निर्देशक डॉ.आर.पी. सिंग, डेप्युटी डायरेक्टर ओमप्रकाश सुमन, डॉ.तरुण कुमार, डॉ.एस.आर. होलेटी, निदेशक डॉ.ए.एच. प्रकाश, उपायुक्त एस. सेल्वाराज यांचा समावेश होता. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, अमरावती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चवाळे, तहसीलदार रणजित भोसले, कृषी अधिकारी कैलास वानखडे, बीडीओ डॉ.मनोहर नाल्हे, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक, किशोर अंबरकर, सोनाली चव्हाण, सरपंच चंद्रशेखर डंभे आदी उपस्थित होते.मूळ प्रश्नाला बगलगुलाबी बोंडअळी येण्याला केवळ शेतकरी कसे दोषी. शेतमालाचे भाव वारंवार का पाडले जातात. बोंडअळीची जाहीर केलेली रक्कम अद्याप का मिळाली नाही. शेतमाल विकण्यासाठी अडचणींचा सामना का करावा लागतो. बियाणे, किटकनाशके व रासायनिक खतांच्या किंमतीवर सरकारचे नियंत्रण का नाही. कपाशीवर बोंडअळी येणार नाही, याची कोण हमी देणार, या व इतर प्रश्नांना समिती सदस्यांनी बगल दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी