शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
4
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
5
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
6
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
7
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
8
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
9
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
10
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
11
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
12
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
13
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
14
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
15
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
16
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
17
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
18
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
19
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
20
Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!

पुन्हा उधारीवर ग्रामपंचायत निवडणूकीची नामुष्की

By admin | Updated: April 9, 2015 00:06 IST

जिल्ह्यातील ४८६ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तर ८१ ग्रामपंचायतीची पोटनिवडणुक होत आहे.

यवतमाळ : जिल्ह्यातील ४८६ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक, तर ८१ ग्रामपंचायतीची पोटनिवडणुक होत आहे. यासाठी जिल्ह्याला चार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. प्रत्यक्षात ग्रामविकास विभागाने जिल्ह्याकडे ४५ लाख रुपयांचाच निधी वळता केला. यामुळे होणाऱ्या निवडणुका प्रशासनाला उधारीवर पार पाडाव्या लागणार आहे.जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चार कोटी रुपये लागणार असल्याचा अहवाल निवडणूक विभागाने पाठविला आहे. यानंतरही ४५ लाखांचाच निधी मिळाल्याने जिल्हा प्रशासनाला उधारीसाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मंडप, वीज, डिझेल, वाहतूक, छपाई, अधिकारी कर्मचाऱ्यांचा भत्ता, खासगी वाहने, स्पिकर, जनरेटर, शिक्के, व्हीडीओ चित्रिकरण, स्ट्राँग रुमची उभारणी, एसटीचे भाडे, पोस्टर्स, बॅनर, स्ट्रम पेट्या, जेवन, चहा आणि नाश्ता याबाबींसाठी लागणारा निधी आणायचा कोठून हा प्रश्न निवडणूक विभागापुढे आहे. यावर विचार होणे गरजेचे असल्याचे दिसून येते. एकंदरीत मागील अनुभव लक्षात घेता निवडणूक विभागाने उधारीवरच काम भागवावे लागणार आहे. (शहर वार्ताहर)जिल्ह्यातील ८१ ग्रामपंचयतींची पोट निवडणूकजुनी बाकी ५१ लाख रुपये२०१० पूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी लागलेल्या निधीपैकी ४१ लाख रुपये अद्यापही मिळाले नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी लागलेल्या निधीतील दहा लाख रुपयांचा निधी अद्यापही मिळायचा आहे. दहा हजार नामांकन दाखलजिल्ह्यातील ४८६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर ८१ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी दहा हजार ७०६ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. १० एप्रिल रोजी दुपारी ३ पर्यंत अर्ज परत घेता येणार आहे. यानंतर जिल्ह्यातील अंतिम उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार आहे.