शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

जनतेच्या विकासासाठी शासन, प्रशासन कटिबध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 22:01 IST

भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.

ठळक मुद्देपालकमंत्री : शासन योजनांच्या प्रगतीचा लेखाजोखा, तीन लाखांवर शेतकºयांना कर्जमाफी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचं सुराज्यात रूपांतर करण्यासाठी केंद्र्र आणि राज्य सरकार कार्य करीत आहे. हे सरकार माझं आहे, असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या विकासासाठी शासन व प्रशासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार सिंगला, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे, नगराध्यक्ष कांचन चौधरी आदी उपस्थित होते.शासनाच्या विविध योजनांची प्रगती पालकमंत्र्यांनी सांगितली. कर्जमाफी योजनेचा लाभ जिल्ह्यातील जवळपास तीन लाख १४ हजार शेतकºयांना मिळणार असल्याचे ते म्हणाले. जलयुक्त शिवार, सिंचन विहिरी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, कृषिपंप विद्युत जोडणी, मागेल त्याला शेततळे आदी योजनांची प्रगती त्यांनी सांगितली. जिल्ह्यात प्रथमच वातानुकूलित अभ्यासिका होत आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या घरकुलासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे. जिल्हा क्रीडा संकुलात सिंथेटीक ट्रॅकसाठी निधी मंजूर झाला. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग भूसंपादनाचा शेतकºयांना थेट खरेदीने मोबदला दिला जात आहे. १८५ कोटींची अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना मंजूर झाली असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी, एसपींचा सत्कारजिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांचा पालकमंत्र्यांनी सत्कार केला. पोलिस उपनिरीक्षक सुरज बोंडे, यवतमाळच्या प्रथम महिला ठाणेदार शीतल मालटे, शिष्यवृत्तीत जिल्ह्यातून प्रथम आलेला अरमान शेंडे, पोलीस पाटील अशोक भोयर यांचाही सत्कार करण्यात आला. संचालन चंद्रबोधी घायवटे आणि ललिता जतकर यांनी केले.