शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

पीककर्ज द्या, नाहीतर इच्छामरण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 22:34 IST

खरिपाच्या पेरण्या तोंडावर आहेत. तरीही बँका शेतकऱ्यांना कर्ज द्यायला तयार नाही. यामुळे कर्ज द्या, नाही तर इच्छामरण द्या, अशी मागणी करणारे निवेदन शेतकरी वारकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शेतकरी वारकरी संघटनेचे धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खरिपाच्या पेरण्या तोंडावर आहेत. तरीही बँका शेतकऱ्यांना कर्ज द्यायला तयार नाही. यामुळे कर्ज द्या, नाही तर इच्छामरण द्या, अशी मागणी करणारे निवेदन शेतकरी वारकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.स्थानिक तिरंगा चौकामध्ये गुरूवारी शेतकरी वारकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी येत्या १५ दिवसांत पीक कर्ज देण्याची मागणी केली. कर्ज न मिळाल्यास ईच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.सततची नापिकी, दुष्काळ, कर्जाचा वाढता डोंगर यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे कर्ज थकले. यातून बाहेर पडण्यासाठी शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळाले नाही. यामुळे शेतकऱ्यांनी एक दिवसाचे धरणे दिले आहे. या आंदोलनात शेतकरी वारकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिकंदर शाह, मनिष पाटील, अनुप चव्हाण, दराटे महाराज, अनिल पवार, प्रशांत वानखडे, डॉ.बबन बोंबले, नीलेश चव्हाण, चंद्रशेखर चौधरी, अजय किन्हिकर, वर्षा निकम, पल्लवी रामटेके यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :Farmerशेतकरी