शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना १२ तास वीज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 22:16 IST

शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा सलग १२ तास वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली.

ठळक मुद्देकाँग्रेसची मागणी : एसडीओंना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा सलग १२ तास वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली.तालुक्यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपण्याच्या स्थितीत आहे. ज्या शेतकºयांकडे ओलिताची सोय आहे, त्यांना वेळेवर वीज उपलब्ध होत नाही. परिणामी त्यांना पिकांना पाणी देता येत नाही. तसेच सोयाबीनचे पीक करपले असून तत्काळ पंचनामे करावे, अशी मागणी निवेदनातून केली. गांभीर्याने विचार केला नाही, तर काँग्रेसने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रकाश नवरंगे, मनमोहनसिंग चव्हाण, रहमत पठाण, डॉ.दिलीप मिरासे, अशोक देशमुख, प्रकाश तरटे, राजू अवचट, शिवनारायण जयस्वाल, श्याम पाटील, महादेव उघडे, भगवंत कदम, रामराव राठोड, केशव कटके, रमेश गिरनालळे, रामहरी गावंडे, नेमीचंद पवार आदींच्या स्वाक्षºयाआहे.

टॅग्स :congressकाँग्रेसelectricityवीज