शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शेतकऱ्यांना १२ तास वीज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 22:16 IST

शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा सलग १२ तास वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली.

ठळक मुद्देकाँग्रेसची मागणी : एसडीओंना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा सलग १२ तास वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली.तालुक्यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपण्याच्या स्थितीत आहे. ज्या शेतकºयांकडे ओलिताची सोय आहे, त्यांना वेळेवर वीज उपलब्ध होत नाही. परिणामी त्यांना पिकांना पाणी देता येत नाही. तसेच सोयाबीनचे पीक करपले असून तत्काळ पंचनामे करावे, अशी मागणी निवेदनातून केली. गांभीर्याने विचार केला नाही, तर काँग्रेसने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रकाश नवरंगे, मनमोहनसिंग चव्हाण, रहमत पठाण, डॉ.दिलीप मिरासे, अशोक देशमुख, प्रकाश तरटे, राजू अवचट, शिवनारायण जयस्वाल, श्याम पाटील, महादेव उघडे, भगवंत कदम, रामराव राठोड, केशव कटके, रमेश गिरनालळे, रामहरी गावंडे, नेमीचंद पवार आदींच्या स्वाक्षºयाआहे.

टॅग्स :congressकाँग्रेसelectricityवीज