शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

दारव्हा तालुक्यात फूल उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

खोपडी येथे ४५ वर्षांपूर्वी दिवंगत नामदेव आरेकर यांनी फुलशेतीची मुहूर्तमेढ रोवली. नंतर मधुकर आरेकर व आता त्यांची मुले प्रेमदास, जयदीप, गोपाल, प्रदीप हे व्यवसाय सांभाळतात. तिसऱ्या पिढीने लागवड क्षेत्र ३0 एकरापर्यंत वाढविले. नांदेड, नागपूर, शिर्डी येथून कलम आणून गुलाब, निशिगंधा, लिली, गलांडा, बिजली, मोगरा, झेंडूसह विविध जातींच्या फुलांची लागवड केली. यातून दररोज १० हजार गुलाब, ५०० बंडल लिली, २० किलो मोगरा, यासह झेंडू, गलांडा, शेवंती, निशिगंधाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : ३० एकरातील फुलांनी टाकल्या माना, फुले फेकण्याशिवाय पर्याय नाही

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कोरोनामुळे लग्नसराई, सण-उत्सव बंद झाले. अनेकप्रसंगी अनिवार्य असलेल्या फुलांची मागणी घटली. त्यामुळे तालुक्यातील खोपडी येथील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या ३० एकरातील फुलांनी झाडावरच माना टाकल्या.खोपडी येथे ४५ वर्षांपूर्वी दिवंगत नामदेव आरेकर यांनी फुलशेतीची मुहूर्तमेढ रोवली. नंतर मधुकर आरेकर व आता त्यांची मुले प्रेमदास, जयदीप, गोपाल, प्रदीप हे व्यवसाय सांभाळतात. तिसऱ्या पिढीने लागवड क्षेत्र ३0 एकरापर्यंत वाढविले. नांदेड, नागपूर, शिर्डी येथून कलम आणून गुलाब, निशिगंधा, लिली, गलांडा, बिजली, मोगरा, झेंडूसह विविध जातींच्या फुलांची लागवड केली. यातून दररोज १० हजार गुलाब, ५०० बंडल लिली, २० किलो मोगरा, यासह झेंडू, गलांडा, शेवंती, निशिगंधाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते.वाशीम, अमरावती, माहूर, वर्धा आदी ठिकाणी फुले विक्रीकरिता पाठविली जातात. यावर्षी १५ लाख रुपये खर्च करून फुलझाडे लावली. मात्र ऐन हंगामात कोरोनाचे संकट ओढवले. सर्व कार्यक्रम थांबले. परिणामी फुलांच्या मागणीवर परिणाम झाला. संचारबंदीमुळे निर्यातही बंद झाली. दुकान बंद असल्याने विक्री थांबली. त्यामुळे आरेकर कुटुंबाला फटका बसला.जिल्ह्यात एकमेव फुलशेती३० एकर जागेत फुलांची शेती करणारे आरेकर हे जिल्ह्यातील एकमेव शेतकरी कुटुंब आहे. हे कुटुंब यावर्षी कोरोनामुळे अडचणीत आले. झाडावरच फुले सुकली. पर्याय नसल्याने मजूर लावून त्यांनी फुले तोडली व फेकून दिली.

टॅग्स :Socialसामाजिक