शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दारव्हा तालुक्यात फूल उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

खोपडी येथे ४५ वर्षांपूर्वी दिवंगत नामदेव आरेकर यांनी फुलशेतीची मुहूर्तमेढ रोवली. नंतर मधुकर आरेकर व आता त्यांची मुले प्रेमदास, जयदीप, गोपाल, प्रदीप हे व्यवसाय सांभाळतात. तिसऱ्या पिढीने लागवड क्षेत्र ३0 एकरापर्यंत वाढविले. नांदेड, नागपूर, शिर्डी येथून कलम आणून गुलाब, निशिगंधा, लिली, गलांडा, बिजली, मोगरा, झेंडूसह विविध जातींच्या फुलांची लागवड केली. यातून दररोज १० हजार गुलाब, ५०० बंडल लिली, २० किलो मोगरा, यासह झेंडू, गलांडा, शेवंती, निशिगंधाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : ३० एकरातील फुलांनी टाकल्या माना, फुले फेकण्याशिवाय पर्याय नाही

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कोरोनामुळे लग्नसराई, सण-उत्सव बंद झाले. अनेकप्रसंगी अनिवार्य असलेल्या फुलांची मागणी घटली. त्यामुळे तालुक्यातील खोपडी येथील फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या ३० एकरातील फुलांनी झाडावरच माना टाकल्या.खोपडी येथे ४५ वर्षांपूर्वी दिवंगत नामदेव आरेकर यांनी फुलशेतीची मुहूर्तमेढ रोवली. नंतर मधुकर आरेकर व आता त्यांची मुले प्रेमदास, जयदीप, गोपाल, प्रदीप हे व्यवसाय सांभाळतात. तिसऱ्या पिढीने लागवड क्षेत्र ३0 एकरापर्यंत वाढविले. नांदेड, नागपूर, शिर्डी येथून कलम आणून गुलाब, निशिगंधा, लिली, गलांडा, बिजली, मोगरा, झेंडूसह विविध जातींच्या फुलांची लागवड केली. यातून दररोज १० हजार गुलाब, ५०० बंडल लिली, २० किलो मोगरा, यासह झेंडू, गलांडा, शेवंती, निशिगंधाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते.वाशीम, अमरावती, माहूर, वर्धा आदी ठिकाणी फुले विक्रीकरिता पाठविली जातात. यावर्षी १५ लाख रुपये खर्च करून फुलझाडे लावली. मात्र ऐन हंगामात कोरोनाचे संकट ओढवले. सर्व कार्यक्रम थांबले. परिणामी फुलांच्या मागणीवर परिणाम झाला. संचारबंदीमुळे निर्यातही बंद झाली. दुकान बंद असल्याने विक्री थांबली. त्यामुळे आरेकर कुटुंबाला फटका बसला.जिल्ह्यात एकमेव फुलशेती३० एकर जागेत फुलांची शेती करणारे आरेकर हे जिल्ह्यातील एकमेव शेतकरी कुटुंब आहे. हे कुटुंब यावर्षी कोरोनामुळे अडचणीत आले. झाडावरच फुले सुकली. पर्याय नसल्याने मजूर लावून त्यांनी फुले तोडली व फेकून दिली.

टॅग्स :Socialसामाजिक