शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा सुखावला, आठ वर्षांत पहिल्यांदाच सोयाबीनचे दर ४,९५५ Rs

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 19:34 IST

देशात उत्पादन घटले : विदेशातून मागणी वाढल्याचा परिणाम

यवतमाळ : विदर्भातील कापसाला पर्यायी पीक म्हणून नावारूपास आलेल्या सोयाबीनचे गेल्या आठ वर्षांत पहिल्यांदाच प्रतिक्विंटल दर चार हजार ९५५ रुपयांवर पोहोचला आहे. शेतकऱ्यांकडे अवघे २० ते २५ टक्के सोयाबीन शिल्लक असल्याने हे दर कमी होण्याची शक्यता नसून उलट साडेपाच हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

सोयाबीनचे एकीकडे उत्पादन घटले आहे, तर दुसरीकडे जागतिक बाजारात मागणीमध्ये दीडपट वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील सोयाबीनचा दर ९०० रुपये सेंटवरून १४०० रुपयांवर पोहोचला आहे. उत्पादन घटल्याने सोयाबीन तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. कुक्कुट व्यवसायातील खाद्य सोयाबीनच्या रॉ मटेरिअलपासून बनविले जाते. देशात कुक्कुट व्यवसाय वाढला असून ३० टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. पर्यायाने कुक्कुट व्यवसायातील खाद्याची मागणीही त्याचपटीने वाढली. या सर्व बाबींचा परिणाम सोयाबीनचे दर वाढण्यावर झाला आहे. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ३८०० ते ४९५५ एवढा दर बाजारात आहे. यापूर्वी २०१२ मध्ये हा दर साडेपाच हजारांवर गेला होता. त्यानंतर आठ वर्षांनी आता एवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनची दरवाढ झाली. शेतकऱ्यांकडे अजूनही २० ते २५ टक्के सोयाबीन शिल्लक आहे. बाजारातील तेजीचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असे मानले जाते.

उत्पादनातील घट आणि जागतिक बाजारपेठेतील मागणी वाढल्याने सोयाबीनचे दर वाढले आहेत. त्याचा सोयाबीन शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांना फायदा होईल. हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

- विजय मुंधडा, संचालक, खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती, यवतमाळ

टॅग्स :FarmerशेतकरीYavatmalयवतमाळ