शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

धक्कादायक! अत्याचाराला कंटाळून ६० पारधी कुटुंबे गेली जंगलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 09:08 IST

महिनाभरापासून सोडले गाव : रोजगार, अन्न-पाण्यावाचून होताहेत मुला-बाळांचे हाल

अविनाश साबापुरेयवतमाळ :  गावकऱ्यांच्या अनन्वित अत्याचारांना कंटाळून ६० पारधी कुटुंबांना गाव सोडून पलायन करावे लागले. ते सर्वजण मुला-बाळांसह महिनाभरापासून जंगलात तलावाच्या काठावर जीव मुठीत घेऊन राहत आहेत. आता तलावही आटल्याने त्यांची उपासमार सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

महागाव तालुक्याच्या माळवाकद गावात हा प्रकार उघडकीस आला. येथे अनेक पारधी समाज बांधव आहेत. आरक्षणामुळे पारधी समाजाच्या एका तरुणाकडे सरपंच पदही आले होते. मात्र, त्याला मारहाण केली गेली. गावातील काही दारुड्या नागरिकांचा पारधी महिलांना त्रास वाढला आहे. महिनाभरापूर्वी या लोकांनी गावच सोडून दोन किलोमीटरवर जंगलात पाझर तलावाच्या बाजूला आसरा घेतला. ही माहिती कळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी  भेट देऊन पारधी महिलांशी संवाद साधला. त्यावेळी महिलांनी त्यांच्यावरील अत्याचाराची कहाणीच मांडली.

जिल्हा कचेरीवर धडकअखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या विदर्भ प्रदेश महासचिव डॉ. आरती फुपाटे यांनी अन्यायग्रस्तांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तातडीने हस्तक्षेप करून किमान सोयी पुरवाव्यात, अशी मागणी केली. 

शनिवारी तक्रारीनंतर उमरखेड एसडीओ व पुसद आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. अहवाल आल्यावर कार्यवाही केली जाईल.         - अमोल येडगे, जिल्हाधिकारी

टॅग्स :YavatmalयवतमाळTrible Development Schemeआदिवासी विकास योजना