शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

टिपेश्वर अभयारण्यालगतचे शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:00 IST

शेतातील उभी पिके उखडून टाकत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वनविभागाकडून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला जात नाही. शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या बंदोबस्ताचा प्रयत्न केल्यास कारवाई होते. या परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देवन्य प्राण्यांचा धुमाकूळ : जंगलालगतची गावे हिंस्त्र प्राण्यांच्या दहशतीत, उपाययोजना करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपारवा : वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढल्याने परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतातील उभी पिके उखडून टाकत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वनविभागाकडून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला जात नाही. शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या बंदोबस्ताचा प्रयत्न केल्यास कारवाई होते. या परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.टिपेश्वर अभयारण्याला लागून अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. रानडुक्कर, रोही आदी वन्य प्राण्यांचा मुक्त संचार सुरू आहे. कपाशी, तूर, ज्वारी पिकांचे नुकसान केले जात आहे. सावरगाव, मंगी, वघारा, टाकळी, सावंगी(संगम), धामणधरी, ठाणेगाव, रामनगर, गणेरी, कालेश्वर, जांब, माथनी, शरद, सगदा, भिमकुंड या गावांच्या शिवारात शेती असलेले शेतकरी हतबल झाले आहेत. हिंस्त्र प्राण्यांचे हल्लेही शेतकरी, शेतमजुरांवर होत आहे. या जनावरांच्या भीतीने शेतात डफडी वाजवून कापूस वेचणी केली जात आहे. गेली काही दिवसांपासून वाघाचे दर्शन होत असल्याचे सांगितले जाते. भीतीपोटी शेतकरी, शेतमजूर शेतात जाणे टाळत आहेत. या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात पांढरकवडा उपवनसंरक्षकांना निवेदन देण्यात आले. पोचारेड्डी जिड्डेवार, गंगय्या बर्दीवार, मनोज जडगीलवार, सुभाष गोल्लीवार, मोहन अंदीवार, अशोक शेंदरे, नारायण नालमवार, विलास पेंटावार, वसंता वदीवार, प्रताप आनंदीवार आदींनी निवेदन दिले.

टॅग्स :forestजंगल