शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांचे निवेदन

By admin | Updated: March 23, 2015 00:06 IST

अवकाळी पावसाचा फटका तालुक्यातील कोठा परिसराला बसला. यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके नष्ट झाली.

कळंब : अवकाळी पावसाचा फटका तालुक्यातील कोठा परिसराला बसला. यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके नष्ट झाली. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी त्यांनी तहसीलदार संतोष काकडे यांना निवेदन सादर केले आहे. कोठा गावातील अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली. शेतातील रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. हातात येणारे पीक अवकाळी पावसाने हिरावून घेतले. या घटनेची तहसीलदार संतोष काकडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. त्यांनी नुकसानीचा सर्वे करण्याचे आदेशही दिलेले आहे. नुकसान भरपाई तत्काळ मिळावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार संतोष काकडे यांना देण्यात आले.निवेदनावर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष पवन कदम, शंकर शिंगोटे, प्रशांत निंबर्ते, दत्ता गोरे, नीलेश बहाड, संजय येसनसुरे, प्रमोद भोयर, प्रवीण शिंदे, राजेश उघडे, अमोल काळे, नारायण बुरबुरे, शैलेश निमकर, गोपाल गोरे, विलास परापटे, मनिष कदम, धनराज गुल्हाने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)