शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 14:23 IST

कर्जबाजारीपणाला कंटाळून वांजरी येथील एका शेतक-यानं अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळल्याची घटना घडली आहे. वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही धक्कादायक घटना आहे.

यवतमाळ -  कर्जबाजारीपणाला कंटाळून वांजरी येथील एका शेतक-यानं अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळल्याची घटना घडली आहे. वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही धक्कादायक घटना आहे. शनिवारी पहाटे शेतात जाऊन या शेतकऱ्यानं आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे. वणी तालुक्यातील वांजरी येथील शंकर बापूराव देऊळकर(४०) या शेतकऱ्याकडे ४ एकर शेत जमीन होती. त्याला जोड म्हणून तो भाडेतत्त्वावर काही जमीन करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. यावर्षी मृगाच्या सरी बरसल्या आणि पेरणीला सुरुवात झाली. शंकरने सुद्धा सहकारी संस्थेचे पीक कर्ज उचलून कपाशी लागवड केली. मात्र पावसाने जणू दडी मारली. यात अनेकांची बियाणे कोंब येऊन जागीच वाळली.

शंकरने कर्ज काढून शेती केली इकडे वरून राजाने पाठ फिरवली. शंकरच्या मनात चिंतेचा काहूर माजला होता. रात्री जेवण करून तो गावातील मित्रांसोबत नेहमीप्रमाणे गप्पा मारत बसला होता. रात्रभर मानत विचार घोळत होते. पहाट झाली, शंकर शेतात गेला आणि तेथे जाऊन बाटलीतील पेट्रोल अंगावर ओतले व स्वतःला जाळून घेतले. यात शंकर ९० टक्के भाजला गेला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शंकरच्या शेताकडे धाव घेतली. त्याला तात्काळ वणीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र शंकरची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूरकडे हलविण्यात आले होते. त्याला चंद्रपूर कडे नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. परत शंकरचा मृतदेह वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. शंकर च्या मागे पत्नी नीता आणि दोन मुले असा परिवार आहे. या शेतकरी आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या