शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

यूजीसीच्या परीक्षा निर्णयाविरुद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST

राज्यात कोरोनाची परिस्थिती बघता या निर्णयामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. राज्य सरकारने विद्यार्थी हिताचा व आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने या निर्णयाचे समर्थन केले पाहिजे. परीक्षा घेताना कोणाला बाधा होणार नाही, याची जबाबदारी कोण घेणार. शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे सध्या विलगीकरण केंद्र म्हणून उपयोगात आणली जात आहे.

ठळक मुद्देरायुकाँचा विरोध : घाटंजीतून एक हजार विरोधाची पत्रे पाठविणार

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : अंतिम वर्षाच्या परीक्षेचा यूजीसीने घतेलेला निर्णय अत्यंत धक्कादायक आहे. परीक्षेला पूरक वातावरण नाही. त्यामुळे त्या परीक्षा पुढे ढकलाव्यात, यासाठी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस एक हजार पत्रे पाठविण्याचे आंदोलन सुरू केले.राज्यात कोरोनाची परिस्थिती बघता या निर्णयामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. राज्य सरकारने विद्यार्थी हिताचा व आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने या निर्णयाचे समर्थन केले पाहिजे. परीक्षा घेताना कोणाला बाधा होणार नाही, याची जबाबदारी कोण घेणार. शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे सध्या विलगीकरण केंद्र म्हणून उपयोगात आणली जात आहे. तसेच गावी परत गेलेल्या विद्यार्थ्यांना परत वसतिगृहात येणे वाहतूक व्यवस्थेअभावी अवघड आहे.यूजीसीने परीक्षेचा निर्णय मागे घ्यावा व पुढील काळात कोरोनाचे संकट कमी होताच परीक्षा घ्याव्या, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली. त्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रितेश बोबडे यांच्या नेतृत्वात जिल्हा उपाध्यक्ष प्रणव भारती, विराज निवल, शिवम ठाकरे, नीलेश दुल्लरवार, प्रणय शेंद्रे, विवेक गडे, विक्की चव्हाण, मंगेश निकोडे, सूरज मोतेवार, सचिन आणेवार, नयन गाडे, हर्षल गजबे आदींनी आंदोलन केले.

टॅग्स :universityविद्यापीठexamपरीक्षा