शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

दुष्काळी ससाणी गाव बनले पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 23:54 IST

गेल्या १५ वर्षांपासून दुष्काळग्रस्त असलेल्या ससाणी गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. येथील आबालवृद्धांनी अखंड श्रमदान केले. नातेवाईकांचे लग्न, वैयक्तिक कामे बाजूला ठेवून आता पाणी डोळ्यात नाही गावात पाहू या,....

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : गेल्या १५ वर्षांपासून दुष्काळग्रस्त असलेल्या ससाणी गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. येथील आबालवृद्धांनी अखंड श्रमदान केले. नातेवाईकांचे लग्न, वैयक्तिक कामे बाजूला ठेवून आता पाणी डोळ्यात नाही गावात पाहू या, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकजण राबला. या श्रमाला फळ आले असून पहिल्या पावसानेच कधी नव्हेइतकी जलपातळीत वाढ झाली आहे. विहिरी तुडूंब भरल्या आहेत.नाला खोलीकरण, एलबीएस, सीसीटी, डीप सीसीटी, गॅबियन, शोषखड्डे, शेततळी, साखळी शेततळे, बांधबंधिस्ती करून पाणी मुरविण्यात आले. निसर्गाच्या कृपेने पाणी साठविण्यासाठी केलेले सर्व उपचार फळाला आले आहे. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर श्रमसाफल्याचा पाणीदार आनंद ओसंडून वाहत आहे. गावाने जर मनात ठरविले की आपली समस्या आपणच सोडवायची तर राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेला ग्रामविकास व्हायला वेळ लागणार नाही. श्रमदानाच्या या महाकुंभात जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसिल, कृषीविभाग, सहकारी संस्थेचे अधिकारी, पदाधिकारी, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि व्यवस्थापन समिती, समाजसेवी संस्था, पत्रकार बांधव , सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक संघटना, व्यापारी-अडते संघटना, मेडिकल असोसिएशन, जलमित्र, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी संघटना, महिला संघटना आदींनी श्रमदान केले.अडीच लाखांचे कर्ज घेऊन कामससाणीवासियांनी आपल्या गावाची दुष्काळी समस्या कायमस्वरुपी मिटविण्यासाठी गाठीला पैसे नसतांना अडीच लाख रुपये कर्ज काढून साखळी शेततळ्याची निर्मिती केली. स्पर्धेत नंबर येवो अथवा न येवो परंतु येणाऱ्या उन्हाळ्यात आमचे ससाणी गांव हे टँकरमुक्त झाले पाहिजे, हेच आमच्यासाठी सर्वात मोठे बक्षीस असेल, असा दृढनिश्चिय ग्रामस्थांनी केला होता.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाwater shortageपाणीटंचाई