शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

कर्जमाफीची घोषणा फसवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 22:32 IST

मोठा गाजावाजा करून शासनाने शेतकºयांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. परंतु ही घोषणा म्हणजे शेतकºयांच्या डोळ्यात केलेली निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी येथे केला.

ठळक मुद्देबच्चू कडू : पांढरकवडात जनआक्रोश सभा

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : मोठा गाजावाजा करून शासनाने शेतकºयांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. परंतु ही घोषणा म्हणजे शेतकºयांच्या डोळ्यात केलेली निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी येथे केला.शुक्रवारी स्थानिक सुराणा जिनिंगमध्ये आयोजित जनआक्रोश सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाऊ पवार, प्रमोद कुदळे, मोहन मामीडवार उपस्थित होते. बच्चू कडू यावेळी म्हणाले, भाजपा सरकार हे अतिशय खोटारडे व बोलघेवडे सरकार असून या सरकारने शेतकºयांसोबत सर्वसामान्यांचाही विश्वासघात केला आहे. शेतकºयांच्या हक्कासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी शेतकºयांच्या संघटनेच्या सुकाणू समितीला देशद्रोही संबोधणारे मुख्यमंत्री या पदावर कसे राहू शकतात, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.आपल्या भाषणातून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीवर जोरदार टीका केली. रामदेवबाबांच्या औषधांना निर्यातीची परवानगी देणारे शासन शेतकºयांच्या मालाला निर्यातीची परवानगी का देत नाही, असा प्रश्न उपस्थित करून केंद्र शासन असो की राज्य शासन दोन्हीही सरकार हे शेतकरी विरोध असल्याचा घणाघाती आरोप आमदार बच्चू कडू यांनी यावेळी केला. येथील वाय पॉर्इंटवर बच्चू कडू यांचे आगमन होताच त्यांच्या शेकडो चाहत्यांनी ढोलताशाच्या गजरात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मिरवणुकीने त्यांना वाजतगाजत सभास्थळी आणण्यात आले. प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुदळे, मोहन मामीडवार व रामकृष्ण पाटील यांचीही भाषणे झाली.