शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीची घोषणा फसवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 22:32 IST

मोठा गाजावाजा करून शासनाने शेतकºयांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. परंतु ही घोषणा म्हणजे शेतकºयांच्या डोळ्यात केलेली निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी येथे केला.

ठळक मुद्देबच्चू कडू : पांढरकवडात जनआक्रोश सभा

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : मोठा गाजावाजा करून शासनाने शेतकºयांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. परंतु ही घोषणा म्हणजे शेतकºयांच्या डोळ्यात केलेली निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी येथे केला.शुक्रवारी स्थानिक सुराणा जिनिंगमध्ये आयोजित जनआक्रोश सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाऊ पवार, प्रमोद कुदळे, मोहन मामीडवार उपस्थित होते. बच्चू कडू यावेळी म्हणाले, भाजपा सरकार हे अतिशय खोटारडे व बोलघेवडे सरकार असून या सरकारने शेतकºयांसोबत सर्वसामान्यांचाही विश्वासघात केला आहे. शेतकºयांच्या हक्कासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी शेतकºयांच्या संघटनेच्या सुकाणू समितीला देशद्रोही संबोधणारे मुख्यमंत्री या पदावर कसे राहू शकतात, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.आपल्या भाषणातून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यप्रणालीवर जोरदार टीका केली. रामदेवबाबांच्या औषधांना निर्यातीची परवानगी देणारे शासन शेतकºयांच्या मालाला निर्यातीची परवानगी का देत नाही, असा प्रश्न उपस्थित करून केंद्र शासन असो की राज्य शासन दोन्हीही सरकार हे शेतकरी विरोध असल्याचा घणाघाती आरोप आमदार बच्चू कडू यांनी यावेळी केला. येथील वाय पॉर्इंटवर बच्चू कडू यांचे आगमन होताच त्यांच्या शेकडो चाहत्यांनी ढोलताशाच्या गजरात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मिरवणुकीने त्यांना वाजतगाजत सभास्थळी आणण्यात आले. प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुदळे, मोहन मामीडवार व रामकृष्ण पाटील यांचीही भाषणे झाली.