शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

हृदयस्थ श्रद्धास्थानाच्या वाटेवरच मृत्यू बसला होता दबा धरून..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 5:00 AM

दिग्रस शहरातील बाराभाई मोहल्ल्यातील १२-१३ युवक खासगी वाहनाने नागपूर येथील ताजुद्दीन बाबा यांच्या शाही संदलसाठी शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास निघाले होते. पहाटे नागपूर येथे दर्गाहवर पाेहोचल्यावर त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर ते सर्व जण नागपूर जिल्ह्यातीलच कामठी येथील दुसऱ्या अम्मा दर्गाहवर गेले. हे युवक कन्हान नदीत आंघोळीला उतरले; परंतु नदीचा प्रवाह वेगवान असल्याने ते अचानक वाहून गेले.

प्रकाश सातघरेलोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : मृत्यू कुठे कधी कसा माणसाला गाठेल सांगता येत नाही. जीवनातील अडी-अडचणींचा निपटारा व्हावा म्हणून माणूस आपल्या श्रद्धास्थानाकडे धाव घेतो. मात्र, अशा श्रद्धेच्या वारीदरम्यानच कधी-कधी मृत्यू वाटेत दबा धरून बसलेला असतो. दिग्रसमधील पाच युवकांवरही रविवारी काळाने असाच घाला घातला. नागपूर जिल्ह्यात नदीत बुडून बेपत्ता झालेल्या या पाच युवकांच्या घरात एक हलकल्लोळ उडाला आहे.दिग्रस शहरातील बाराभाई मोहल्ल्यातील १२-१३ युवक खासगी वाहनाने नागपूर येथील ताजुद्दीन बाबा यांच्या शाही संदलसाठी शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास निघाले होते. पहाटे नागपूर येथे दर्गाहवर पाेहोचल्यावर त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर ते सर्व जण नागपूर जिल्ह्यातीलच कामठी येथील दुसऱ्या अम्मा दर्गाहवर गेले. सकाळी यामधील खाजा बेग कालू बेग (१९), अयाज बेग हाफीज बेग (२२), सय्यद  लक्की सय्यद परवेज (२०), सबतैन शे. इकबाल (२०), मुहम्मद अबुजर मुहम्मद अल्ताफ (२०) हे युवक कन्हान नदीत आंघोळीला उतरले; परंतु नदीचा प्रवाह वेगवान असल्याने ते अचानक वाहून गेले. प्रशासनाने त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू केला आहे.यापैकी चार युवकांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मुहम्मद अबुजर हा आई-वडिलांना एकुलता होता. खाजा बेग कालू बेग हा नवव्या वर्गात शिकतो. त्याला आई-वडील, एक भाऊ असून वडील फळविक्रीचा व्यवसाय करतात. अय्याज बेग हाफीस बेग हा बारावीचा विद्यार्थी असून त्याचे वडील सायकल स्टोअर्सचा व्यवसाय करतात. आई-वडील, एक भाऊ, एक बहीण असा त्याचा परिवार आहे. सै. लक्की सै. परवेज हा बीएला शिकत असून त्याला वडील नाहीत. त्याच्या वडिलांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. शे. अबुजर शे. अलताप हा अकरावीत शिकत असून त्याच्या परिवारात आई-वडील, दोन बहिणी आहेत. त्याचे वडील नगर परिषदेमध्ये नोकरीला आहेत. शे. सबतैन शे. इकबालला आई-वडील, एक बहीण, एक भाऊ असून तो बारावीचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील दुकानात काम करतात.अत्यंत सर्वसामान्य परिवारातील पाच मुले एकाच वेळी नदीत बुडून बेपत्ता झाल्याने पाच कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे. हे पाचही परिवार रविवारी सकाळीच नागपूर-कामठीकडे रवाना झाले.

दिग्रसच्या बाराभाई मोहल्ल्यात शोककळाबाराभाई मोहल्ला हा सतत चहलपहल असणारा मोहल्ला आहे. मात्र रविवारी या भागातील पाच जण बुडाल्याची वार्ता कळताच मोहल्ल्यात शोककळा पसरली आहे. या वाॅर्डातील रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. 

 

टॅग्स :Deathमृत्यूKanhan Riverकन्हान नदी