शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

अतिरिक्त विद्यार्थीसंख्येच्या महाविद्यालयांना दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 02:20 IST

बारावीचे परीक्षा अर्ज ‘सरल’वरूनच स्वीकारणार; बोर्डाचे स्पष्टीकरण, अवैध विद्यार्थी अडचणीत

यवतमाळ : अकरावी-बारावीमध्ये मंजूर क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देणारी महाविद्यालये आता अडचणीत येणार आहेत. परीक्षेचे आवेदन पत्र भरताना विद्यार्थ्यांची माहिती केवळ ‘सरल’ प्रणालीतूनच स्वीकारली जाईल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अतिरिक्त विद्यार्थी परीक्षेपासूनच वंचित राहण्याची शक्यता आहे.राज्याच्या ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. याबाबत तक्रारी आल्यानंतर राज्य शासनाने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला कानपिचक्या दिल्या. त्यामुळे बोर्डाने आता अशा महाविद्यालयांना वेसण घालण्यासाठी ‘सरल’ मार्ग शोधला आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे आवेदन पत्र विद्यार्थ्यांना आॅनलाइन भरावी लागणार आहे. ‘सरल’मध्ये माहिती उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जच स्वीकारले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून, बोर्डाने सर्व विभागीय सचिवांना याबाबत आदेश दिले असून सरलची माहिती व प्रत्यक्ष विद्यार्थी संख्या यात३० सप्टेंबरपर्यंत ताळमेळ बसविण्यास महाविद्यालयांना सांगण्यात आले आहे.भरारी पथक शोधणार ‘नाममात्र’ विद्यार्थीप्रत्येक जिल्ह्यात शिक्षणाधिकाºयांच्या अध्यक्षतेत चार भरारी पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांनी महाविद्यालयांना अकस्मात भेटी देऊन नाममात्र प्रवेश घेऊन गैरहजर राहणाºया विद्यार्थ्यांची यादी तयार करावी, असे आदेश शासनाच्या सहसचिव सुवर्णा खरात यांनी दिले आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय