शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

चार दिवसांत कपाशी, सोयाबीन फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 22:22 IST

गेल्यावर्षी बोंडअळीच्या आक्रमणाला तोंड देणाऱ्या शेतकºयांवर यावर्षी वाणीचे संकट घोंगावत आहे. गेल्या चार दिवसांत तालुक्यातील जवळपास १०० एकरातील कपाशी पीक वाणीने फस्त केल्याने शेतकरी धास्तावले आहे.

ठळक मुद्देशेतकरी धास्तावले : आर्णी तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

राजेश कुशवाह ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : गेल्यावर्षी बोंडअळीच्या आक्रमणाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांवर यावर्षी वाणीचे संकट घोंगावत आहे. गेल्या चार दिवसांत तालुक्यातील जवळपास १०० एकरातील कपाशी पीक वाणीने फस्त केल्याने शेतकरी धास्तावले आहे.गेल्यावर्षीच्या संकटातून सावरत यावर्षी शेतकऱ्यांनी खरिपात पेरणी आटोपली. अनेक शेतात बियाणे अंकुरले. या पिकाला शेतकरी तळहातावरील फोडाप्रमाणे जपत आहे. मात्र आता कपाशीवर वाणीने आक्रमण केल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहे. गेल्या चार दिवसात १०० एकराच्यावरील क्षेत्रातील कपाशी वाणीने फस्त केली आहे. पावसाअभावी वाणीने कपाशीला पोखोरणे सुरू केले आहे. अंकुरलेल्या कपाशीवर ही कीड आक्रमण करीत आहे. अचानक शेतात आलेल्या वाणीमुळे शेतकरी धास्तावले आहे. गेल्या चार दिवसांपासून कपाशी उध्वस्त होत आहे.कपाशीसोबतच वाणीने जवळपास १७ एकरामधील सोयाबीन गिळंकृत केले आहे. जमिनीत पेरलेले बियाणे ही कीड गिळंकृत करीत आहे. त्यामुळे सोयाबीण उवण होतच नाही. बियाणे उगवले तर वाणीने पुन्हा ते फस्त करते. यामुळे १७ एकरातील सोयाबीन उध्वस्त झाले आहे. अंकुरलेल्या सोयाबीनवर दहा ते १५ कीटक एकत्रितपणे हल्ला करतात. यावर कोणत्याही औषध फवारणीचा फरक परत नाही. दुबार पेरणी केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहे.१२ वर्षांपूर्वी केले होते आक्रमण१२ वर्षांपूर्वी २००५ मध्ये तालुक्यातील साकूर परिसरात वाणीने पिकावर आक्रमण केले होते, असे वृद्ध शेतकरी मोरेश्वर पाटील, विठ्ठल शिंदे यांनी सांगितले. त्यावर्षी एका रात्रीतून पीक उध्वस्त झाले होते. तिच अवस्था यावर्षी दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी शेतकºयांवर दुपार पेरणीचे संकट घोंगावत असल्याचे साकूरचे सरपंच बाबाराव चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी