शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

मल्लिकार्जुन पुलाचे बांधकाम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 22:10 IST

येथील मल्लिकार्जुन महादेव संस्थानला जोडणाऱ्या धावंडा नदीवरील पुलाचे बांधकाम निकृष्ट झाल्याची तक्रार भाजपा जिल्हा व्यापारी आघाडीने केली आहे. त्यांनी अरुणावती प्रकल्प विभागाची चौकशीची मागणी केली आहे.

ठळक मुद्देभाजपा व्यापारी आघाडीची तक्रार : अरुणावती प्रकल्प विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : येथील मल्लिकार्जुन महादेव संस्थानला जोडणाऱ्या धावंडा नदीवरील पुलाचे बांधकाम निकृष्ट झाल्याची तक्रार भाजपा जिल्हा व्यापारी आघाडीने केली आहे. त्यांनी अरुणावती प्रकल्प विभागाची चौकशीची मागणी केली आहे.यापूर्वी असलेला पूल अत्यंत अरूंदहोता. या पुलावरुन अनेक अपघात झाले होते. अनेकांचे बळी गेले. त्यामुळे माणुसमाºया पूल म्हणून त्याला संबोधले जात होते. या पुलाला तोडून नव्याने पूल बांधण्याची मागणी महसूल राज्यमंत्री संजय राठोडा यांनी पूर्ण केली. त्यांनी नवीन पुलासाठी तब्बल ९१ लाखांचा निधी खेचून आणला. अरुणावती प्रकल्प विभागाने उत्कृष्ट पूल बांधकामाची जबाबदारी घेत एका वर्षात बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.दरम्यान, अरुणावती प्रकल्प विभागाने ‘कमिशन’च्या लालसेने पुलाचे काम रेंगाळत ठेवले. कुणाचाही वचक नसलेल्या या विभागाने तीन वर्षांनंतर १० सप्टेंबर २०१६ रोजी पुलाच्या लोकार्पणाची तारीख निश्चित केली.त्यानुसार लोकार्पण पार पडले. मात्र अवघ्या दोन वर्षांतच पुलाचे बांधकाम ठिकठिकाणी ढासळले. अनेक जागी पूल उखडला. लोखंडी गज उघडे पडल्याने हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी भाजपा जिल्हा व्यापारी आघाडीचे महामंत्री विवेक बनगीनवार यांनी केली आहे.लोकप्रतिनिधींच्या निधीचा गैरवापरआमदार किंवा खासदार निधीतून विकास कामे मंजूर केली जातात. मात्र या निधीतून उत्कृष्ट दर्जाची कामे केली जात नाही, असा अनुभव आहे. अनेक ठिकाणी दोन-तीन वर्षांतच या निधीतील कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे दिसून येते.त्यावर कुणाचेही नियंत्रण नसते. प्त्यामुळे श्री मल्लिकार्जुन महादेव संस्थानला जोडणाऱ्या पुलाची चौकशी करुन कारवाईची मागणी आहे.

टॅग्स :BJPभाजपा