शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

मल्लिकार्जुन पुलाचे बांधकाम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 22:10 IST

येथील मल्लिकार्जुन महादेव संस्थानला जोडणाऱ्या धावंडा नदीवरील पुलाचे बांधकाम निकृष्ट झाल्याची तक्रार भाजपा जिल्हा व्यापारी आघाडीने केली आहे. त्यांनी अरुणावती प्रकल्प विभागाची चौकशीची मागणी केली आहे.

ठळक मुद्देभाजपा व्यापारी आघाडीची तक्रार : अरुणावती प्रकल्प विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : येथील मल्लिकार्जुन महादेव संस्थानला जोडणाऱ्या धावंडा नदीवरील पुलाचे बांधकाम निकृष्ट झाल्याची तक्रार भाजपा जिल्हा व्यापारी आघाडीने केली आहे. त्यांनी अरुणावती प्रकल्प विभागाची चौकशीची मागणी केली आहे.यापूर्वी असलेला पूल अत्यंत अरूंदहोता. या पुलावरुन अनेक अपघात झाले होते. अनेकांचे बळी गेले. त्यामुळे माणुसमाºया पूल म्हणून त्याला संबोधले जात होते. या पुलाला तोडून नव्याने पूल बांधण्याची मागणी महसूल राज्यमंत्री संजय राठोडा यांनी पूर्ण केली. त्यांनी नवीन पुलासाठी तब्बल ९१ लाखांचा निधी खेचून आणला. अरुणावती प्रकल्प विभागाने उत्कृष्ट पूल बांधकामाची जबाबदारी घेत एका वर्षात बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.दरम्यान, अरुणावती प्रकल्प विभागाने ‘कमिशन’च्या लालसेने पुलाचे काम रेंगाळत ठेवले. कुणाचाही वचक नसलेल्या या विभागाने तीन वर्षांनंतर १० सप्टेंबर २०१६ रोजी पुलाच्या लोकार्पणाची तारीख निश्चित केली.त्यानुसार लोकार्पण पार पडले. मात्र अवघ्या दोन वर्षांतच पुलाचे बांधकाम ठिकठिकाणी ढासळले. अनेक जागी पूल उखडला. लोखंडी गज उघडे पडल्याने हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी भाजपा जिल्हा व्यापारी आघाडीचे महामंत्री विवेक बनगीनवार यांनी केली आहे.लोकप्रतिनिधींच्या निधीचा गैरवापरआमदार किंवा खासदार निधीतून विकास कामे मंजूर केली जातात. मात्र या निधीतून उत्कृष्ट दर्जाची कामे केली जात नाही, असा अनुभव आहे. अनेक ठिकाणी दोन-तीन वर्षांतच या निधीतील कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे दिसून येते.त्यावर कुणाचेही नियंत्रण नसते. प्त्यामुळे श्री मल्लिकार्जुन महादेव संस्थानला जोडणाऱ्या पुलाची चौकशी करुन कारवाईची मागणी आहे.

टॅग्स :BJPभाजपा