शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

संविधान हे प्रत्येकाच्या कल्याणासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

प्रा.डॉ. देवीदास घोडेस्वार म्हणाले, स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला आहे. संविधानाविषयीच्या अनेक बाबी या ग्रंथात समाविष्ट असल्याने त्याला मिनी संविधान म्हटले जायचे. सर्वोच्च न्यायालयातील उपलब्ध असलेल्या मसुद्यावर अनेकदा निर्णय घेणे सोपे गेले आहे.

ठळक मुद्देदेवीदास घोडेस्वार : प्रज्ञा-शील-प्रतिभा संवैधानिक लॉर्ड बुद्धा प्रतिष्ठानचे संयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आपला देश एकसंघ राहावा, तो कधीही तोडला जाऊ नये यासाठी सुमारे ३०० लोकप्रतिनिधींच्या साक्षीने भारताचे संविधान तयार करण्यात आले आहे. भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी संविधान अत्यंत उपयुक्त आहे. समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व हे संविधानाचे मुलभूत तत्त्व आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ. देवीदास घोडेस्वार यांनी केले.येथील आझाद मैदानात आयोजित स्मृती पर्वात प्रज्ञा-शील-प्रतिभा संवैधानिक लॉर्ड बुद्धा प्रतिष्ठान यांच्या संयोजनात आयोजित व्याख्यानात त्यांनी आपले विचार मांडले. ‘भारतीय संविधानाची मुलभूत संरचना : सांसद आणि सर्वोच्च न्यायालय’ असा व्याख्यानाचा विषय होता.प्रा.डॉ. देवीदास घोडेस्वार म्हणाले, स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला आहे. संविधानाविषयीच्या अनेक बाबी या ग्रंथात समाविष्ट असल्याने त्याला मिनी संविधान म्हटले जायचे. सर्वोच्च न्यायालयातील उपलब्ध असलेल्या मसुद्यावर अनेकदा निर्णय घेणे सोपे गेले आहे. आरक्षणाच्या बाबतीत घटनेमध्ये कुठेही मर्यादा विषद केली नसली तरी, सर्वोच्च न्यायालयाला हे माहीत होते की, समानतेच्या मुलभूत तत्त्वाला बाधा येईल असे अमर्याद आरक्षण देता येणार नाही. हा निष्कर्ष स्टेट्स अँड मायनॉरिटीज यातून लावण्यात आला आहे, असे ते म्हणाले.सरकारी उद्योगांचे खासगीकरण, आरक्षणाला आव्हान देणे, मुस्लीमांचे तुष्टीकरण, न्यायपालिकेत सरकारी हस्तक्षेप, लोकशाही मूल्ये जोपासणाऱ्या संस्था मोडीत काढणे, शिक्षण क्षेत्रात भांडवलदारांना प्रवेश, शिक्षणाचे ब्राह्मणीकरण आदी बाबी संविधानाला धोका पोहोचविणाºया असून लोकशाहीला मारक आहेत. त्या वेळीच थांबविणे काळाची गरज आहे, असे प्रा. घोडेस्वार म्हणाले.यावेळी रवी मानव यांचेही भाषण झाले. मंचावर प्रमोद अजमिरे, प्रवीण मोरे, वैशाली फुसे, धम्मा कांबळे, अंकुश वाकडे, नामदेव थूल, अ‍ॅड. सोपान कांबळे आदी उपस्थित होते. समन्वयक ज्ञानेश्वर गोरे, कवडुजी नगराळे, विलास काळे, जनार्दन मनवर, विष्णू भितकर, रवी श्रीरामे, के.एस. नाईक आदींचीही उपस्थिती होती.आजचे व्याख्यानस्मृती पर्व महिला समिती ‘वुमेन्स विंग्ज ऑफ आंबेडकराईट्स मुव्हमेंट’ यांच्या संयोजनात ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता व्याख्यान होणार आहे. अतुल खोब्रागडे प्रमुख वक्ते आहे. ‘लोकशाही पायदळी तुडविली जात आहे, कारणीभूत कोण? आपणच !’ असा व्याख्यानाचा विषय आहे.

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिन