शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

महावितरणच्या अनागोंदीमुळे नागरिक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 21:58 IST

वणी उपविभागात महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिक हवालदिल झाला आहे. त्यामुळे या समस्या सोडविण्यात याव्या अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा संजय देरकर यांनी महावितरणला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : संजय देरकर यांच्या नेतृत्वात वणी, मारेगाव व झरीत दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी उपविभागात महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिक हवालदिल झाला आहे. त्यामुळे या समस्या सोडविण्यात याव्या अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा संजय देरकर यांनी महावितरणला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.चुकीचे मीटर रिडींग, मुदतीनंतर आलेले बिल, यात ग्राहकांची चूक नसतानाही अतिरीक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे. बिल दुरूस्तीसाठी नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी चकरा माराव्या लागतात. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर त्रस्त झाले असून संजय देरकर यांच्या नेतृत्वात उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. शेतीपंपाचे प्रलंबित कनेक्शन तात्काळ जोडण्यात यावे, बीपीएलधारकांना १०० टक्के घरगुती कनेक्शन देण्यात यावे, रात्रीला शेतीपंपाला सिंगल फेज वीज पुरवठा सुरू करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आले. या समस्या आठ दिवसात सोडविल्या नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही संजय देरकर यांनी दिला आहे. यावेळी बाजार समितीचे सभापती संतोष कुचनकर, लतिफ खान, मो.असलम, संजय देठे, अरूण ताजने, लोकेश बोबडे, विठ्ठल बोंडे, राजू इद्दे, आकाश सूर, धर्मेश डोहे, डॉ.जगन जुनगरी, पांडुरंग हेपट, प्रेमानंद धानोरकर, रूद्रा कुचनकर, मनिष बतरा, भगवान मोहिते, दिवाकर कोल्हेकर, विलास कालेकर, विनोद ढुमणे, शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरण