शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

बेंबळाच्या बॅक वॉटरचे पाणी शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 5:00 AM

बेंबळा प्रकल्प अनेक भागांसाठी सुखदायक असला तरी याच भागातील काही शेतकऱ्यांसाठी वेदनादायक ठरत आहे. यवतमाळ जिल्हा आणि तळेगाव (दशाशर) या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतात गत १२ वर्षांपासून बॅक वाॅटरचे पाणी जात आहे. यामुळे शेतात लावलेले पीक हातीच येत नाही. हा संपूर्ण परिसर बेंबळाच्या कॅचमेंट एरियात येतो. यानंतरही ही जमीन बेंबळा प्रकल्प कार्यालयाने संपादित केली नाही. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळा प्रकल्पाची निर्मिती झाल्यापासून यवतमाळ जिल्ह्यातील आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतशिवारात बॅक वॉटरचे पाणी जात आहे. यामुळे खरिपातील पीक नेस्तनाबूत होत आहे. याच प्रमुख कारणाने शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन प्रकल्पात घ्यावी, अशी मागणी करीत नुकसान भरपाईचीही मागणी केली.बेंबळा प्रकल्प अनेक भागांसाठी सुखदायक असला तरी याच भागातील काही शेतकऱ्यांसाठी वेदनादायक ठरत आहे. यवतमाळ जिल्हा आणि तळेगाव (दशाशर) या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतात गत १२ वर्षांपासून बॅक वाॅटरचे पाणी जात आहे. यामुळे शेतात लावलेले पीक हातीच येत नाही. हा संपूर्ण परिसर बेंबळाच्या कॅचमेंट एरियात येतो. यानंतरही ही जमीन बेंबळा प्रकल्प कार्यालयाने संपादित केली नाही. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय शेतजमीन पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. यावर्षीही बॅक वाॅटरचे पाणी शेतात शिरून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. याशिवाय शेतजमीन संपादित करण्याची कारवाई तत्काळ करावी, अशी मागणी करणारे निवेदन जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे सादर केले आहे.बॅक वॉटरमुळे विनोद अतकरे, गोविंद अतकरे, रूपराव गिरटकर, राजू नागरीकर, तीर्थेश कुमार जैन, रवींद्र विरूळकर, शैलेश जयस्वाल, जुबेर हुसेन अली, विजय देशमुख, शरद बंग, मनोहर बनसोड, निलोफर अहमद, फातिमाबी शेख रहीम, अय्याज नूर मोहम्मद यांच्या शेताचे  नुकसान झाले आहे. तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरणfloodपूर