शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

बेंबळाच्या बॅक वॉटरचे पाणी शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 05:00 IST

बेंबळा प्रकल्प अनेक भागांसाठी सुखदायक असला तरी याच भागातील काही शेतकऱ्यांसाठी वेदनादायक ठरत आहे. यवतमाळ जिल्हा आणि तळेगाव (दशाशर) या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतात गत १२ वर्षांपासून बॅक वाॅटरचे पाणी जात आहे. यामुळे शेतात लावलेले पीक हातीच येत नाही. हा संपूर्ण परिसर बेंबळाच्या कॅचमेंट एरियात येतो. यानंतरही ही जमीन बेंबळा प्रकल्प कार्यालयाने संपादित केली नाही. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळा प्रकल्पाची निर्मिती झाल्यापासून यवतमाळ जिल्ह्यातील आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतशिवारात बॅक वॉटरचे पाणी जात आहे. यामुळे खरिपातील पीक नेस्तनाबूत होत आहे. याच प्रमुख कारणाने शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन प्रकल्पात घ्यावी, अशी मागणी करीत नुकसान भरपाईचीही मागणी केली.बेंबळा प्रकल्प अनेक भागांसाठी सुखदायक असला तरी याच भागातील काही शेतकऱ्यांसाठी वेदनादायक ठरत आहे. यवतमाळ जिल्हा आणि तळेगाव (दशाशर) या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतात गत १२ वर्षांपासून बॅक वाॅटरचे पाणी जात आहे. यामुळे शेतात लावलेले पीक हातीच येत नाही. हा संपूर्ण परिसर बेंबळाच्या कॅचमेंट एरियात येतो. यानंतरही ही जमीन बेंबळा प्रकल्प कार्यालयाने संपादित केली नाही. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय शेतजमीन पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. यावर्षीही बॅक वाॅटरचे पाणी शेतात शिरून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. याशिवाय शेतजमीन संपादित करण्याची कारवाई तत्काळ करावी, अशी मागणी करणारे निवेदन जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे सादर केले आहे.बॅक वॉटरमुळे विनोद अतकरे, गोविंद अतकरे, रूपराव गिरटकर, राजू नागरीकर, तीर्थेश कुमार जैन, रवींद्र विरूळकर, शैलेश जयस्वाल, जुबेर हुसेन अली, विजय देशमुख, शरद बंग, मनोहर बनसोड, निलोफर अहमद, फातिमाबी शेख रहीम, अय्याज नूर मोहम्मद यांच्या शेताचे  नुकसान झाले आहे. तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरणfloodपूर