शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

बेंबळाच्या बॅक वॉटरचे पाणी शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 05:00 IST

बेंबळा प्रकल्प अनेक भागांसाठी सुखदायक असला तरी याच भागातील काही शेतकऱ्यांसाठी वेदनादायक ठरत आहे. यवतमाळ जिल्हा आणि तळेगाव (दशाशर) या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतात गत १२ वर्षांपासून बॅक वाॅटरचे पाणी जात आहे. यामुळे शेतात लावलेले पीक हातीच येत नाही. हा संपूर्ण परिसर बेंबळाच्या कॅचमेंट एरियात येतो. यानंतरही ही जमीन बेंबळा प्रकल्प कार्यालयाने संपादित केली नाही. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळा प्रकल्पाची निर्मिती झाल्यापासून यवतमाळ जिल्ह्यातील आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतशिवारात बॅक वॉटरचे पाणी जात आहे. यामुळे खरिपातील पीक नेस्तनाबूत होत आहे. याच प्रमुख कारणाने शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन प्रकल्पात घ्यावी, अशी मागणी करीत नुकसान भरपाईचीही मागणी केली.बेंबळा प्रकल्प अनेक भागांसाठी सुखदायक असला तरी याच भागातील काही शेतकऱ्यांसाठी वेदनादायक ठरत आहे. यवतमाळ जिल्हा आणि तळेगाव (दशाशर) या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतात गत १२ वर्षांपासून बॅक वाॅटरचे पाणी जात आहे. यामुळे शेतात लावलेले पीक हातीच येत नाही. हा संपूर्ण परिसर बेंबळाच्या कॅचमेंट एरियात येतो. यानंतरही ही जमीन बेंबळा प्रकल्प कार्यालयाने संपादित केली नाही. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय शेतजमीन पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. यावर्षीही बॅक वाॅटरचे पाणी शेतात शिरून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. याशिवाय शेतजमीन संपादित करण्याची कारवाई तत्काळ करावी, अशी मागणी करणारे निवेदन जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे सादर केले आहे.बॅक वॉटरमुळे विनोद अतकरे, गोविंद अतकरे, रूपराव गिरटकर, राजू नागरीकर, तीर्थेश कुमार जैन, रवींद्र विरूळकर, शैलेश जयस्वाल, जुबेर हुसेन अली, विजय देशमुख, शरद बंग, मनोहर बनसोड, निलोफर अहमद, फातिमाबी शेख रहीम, अय्याज नूर मोहम्मद यांच्या शेताचे  नुकसान झाले आहे. तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरणfloodपूर