शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षानंतर वाजली घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 05:00 IST

पहिल्या दिवशी जिल्ह्यात ५०२ शाळांमध्ये विद्यार्थी आले. आठवी ते बारावीचे वर्ग गुरुवारपासून सुरू करण्याचे राज्य शासनाचे निर्देश होते. त्यानुसार जिल्हा परिषदेनेही शाळा उघडण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, सुरुवातीला केवळ ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे गुरुवारी शहरी क्षेत्रातील शाळा बंदच होत्या. जिल्ह्यात आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या एकंदर ९८५ शाळा आहेत. त्यापैकी गुरुवारी ५०२ शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसह सुरू झाल्या, तर ४८३ शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत.

ठळक मुद्देपहिल्या दिवशी ५०२ शाळा उघडल्या, ४८३ मात्र बंदच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तब्बल दीड वर्षापासून विद्यार्थ्यांविना सुन्या सुन्या असलेल्या शाळा अखेर गुरुवारी पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने ‘जिवंत’ झाल्या. राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यात आले.पहिल्या दिवशी जिल्ह्यात ५०२ शाळांमध्ये विद्यार्थी आले. आठवी ते बारावीचे वर्ग गुरुवारपासून सुरू करण्याचे राज्य शासनाचे निर्देश होते. त्यानुसार जिल्हा परिषदेनेही शाळा उघडण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, सुरुवातीला केवळ ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे गुरुवारी शहरी क्षेत्रातील शाळा बंदच होत्या. जिल्ह्यात आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या एकंदर ९८५ शाळा आहेत. त्यापैकी गुरुवारी ५०२ शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसह सुरू झाल्या, तर ४८३ शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत.शाळा सुरू करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव आणि पालकांची संमती हे दोन निकष बंधनकारक करण्यात आले आहेत. या निकषांची पूर्तता न झाल्याने काही शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. मात्र, येत्या काही दिवसांत याही शाळा सुरू होतील, असा विश्वास शिक्षण विभागातून व्यक्त करण्यात आला. गुरुवारी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स पाळून बसविण्यात आले. आल्या आल्या प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायझर देण्यात आले. मास्क वापरण्याबाबत सूचना देण्यात आल्या. विशेष म्हणजे, शाळांकडून या निकषांचे पालन होतेय किंवा नाही, याची पाहणी करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनी दिवसभर विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी म्हणून यावेळी  एका बाकावर एकच विद्यार्थी अशा स्वरूपात बैठक व्यवस्था करण्यात आली. 

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या