शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

जिल्ह्यात अव्वल अभयला उद्योगाचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 21:58 IST

बारावीच्या निकालात जिल्ह्यात अव्वल ठरलेला अभय आशिष बाफना याने उच्च शिक्षणानंतर कुटुंबाच्या उद्योगाला हातभार लावून मोठे करण्याचे मनोगत ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. जाजू महाविद्यालयातून शिक्षण घेणाऱ्या अभयने ६१६ गुण मिळविले.

यवतमाळ : बारावीच्या निकालात जिल्ह्यात अव्वल ठरलेला अभय आशिष बाफना याने उच्च शिक्षणानंतर कुटुंबाच्या उद्योगाला हातभार लावून मोठे करण्याचे मनोगत ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. जाजू महाविद्यालयातून शिक्षण घेणाऱ्या अभयने ६१६ गुण मिळविले. ९४.७७ टक्के गुणाने उत्तीर्ण झालेल्या अभयने गणितात ९९ गुण मिळविले आहेत. त्याला अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे आहे. मेकॅनिकल अथवा फूड टेक्नॉलाजीमध्ये त्याला शिकायचे आहे. त्याने जेईई मेन्समध्ये ९९.५७ टक्के गुण मिळविले आहेत. अभ्यासासाठी त्याने ध्यानसाधनेचा वापर केला. त्यातून एकाग्रता वाढल्याचे तो म्हणतो. अभयचे वडील व्यावसायिक, तर आई गृहिणी आहे. राठी क्लोससचे राजकुमार राठी आणि परेश राठी यांचे मार्गदर्शन लाभल्याचे अभयने सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण