शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अरुणावती प्रकल्प ९८ टक्के भरला , धरणाचे ३ दरवाजे १० सेंटिमीटरने उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 12:28 IST

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस गावानजीकचे अरुणावती प्रकल्प ९८ टक्के भरला आहे . यामुळे धरणाचे ३ दरवाजे १० सेंटिमीटरने उघडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील दिग्रस गावानजीकचे अरुणावती प्रकल्प ९८ टक्के भरला आहे . यामुळे धरणाचे ३ दरवाजे १० सेंटिमीटरने उघडले आहेत. एकूण ३६ क्यूसेक्सचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. याबाबत प्रशासनानी अरुणावती नदीच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे .गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. धरण प्रवण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने अरुणावती प्रकल्प ९८ टक्के भरला आहे . यंदा वरुणराजाने यवतमाळ जिल्ह्यावर कृपा केली आहे . जिल्ह्यात आत्तापर्यंत पडणाऱ्या पावसाच्या सरासरी पैकी एकूण ९० % पाऊस पडला आहे . यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्व धरण ओव्हर फ्लो झाली आहेत .यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे .

टॅग्स :Damधरण