शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

यवतमाळ जिल्ह्यात प्रदूषणामुळे ५० हजार लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 10:52 IST

गेल्या १० ते १२ वर्षांपासून तालुक्यात प्रदूषणाने कहर केला आहे. दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत असल्याने तालुक्यातील ५० हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे धुरामुळे नागरिकांचे हाल सुरूच

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : गेल्या १० ते १२ वर्षांपासून तालुक्यात प्रदूषणाने कहर केला आहे. दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत असल्याने तालुक्यातील ५० हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.तालुक्यातील महागाव, सवना, गुंज, फुलसावंगी, काळी दौ. आदी ठिकाणी हमरस्त्यावर विटांच्या भट्टयांमधून निघणारा धूर नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक ठरत आहे. प्रदूषण विभागाचे अधिकारी मात्र हातावर हात देऊन बसले आहेत. तालुक्यात या भट्ट्यांना मिळणारे पाठबळ आणि त्या भरवशावर कोट्यवधी रुपयांच्या अलिखित आर्थिक उलाढालीत अनेक जण हिस्सेदार बनल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.गुंज येथे कारखान्यातून निघणारा धूर आणि विट्टा भट्टयांच्या प्रदूषणामुळे अनेकांना डोळ्यांचे आजार, दमा, कफ आणि हाडांच्या ठिसूळतेचा सामना करावा लागत आहे. या प्रदूषणाने सुमारे दोन हजार नागरिक नरक यातना भोगत आहेत. दोन्ही कारखान्यांच्या चिमणीतून निघणारा धूर आणि प्रदूषणाने जनतचे आरोग्य धोक्यात आले आहे.

प्रदूषण नियंत्रण अधिकारी फिरकलेच नाहीप्रदूषण विभागाने सहस्त्रकुंड जल विद्युत प्रकल्पाची महागाव येथे जनसुनावणी घेतली होती. त्यानंतर या विभागाचे अधिकारी इकडे कधी फिरकलेच नाही. परिणामी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात सुमारे ७०० विटभट्ट्या नागरिकांसाठी डोकदुखी ठरल्या आहेत.

टॅग्स :pollutionप्रदूषण