शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

यवतमाळ जिल्ह्यात प्रदूषणामुळे ५० हजार लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 10:52 IST

गेल्या १० ते १२ वर्षांपासून तालुक्यात प्रदूषणाने कहर केला आहे. दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत असल्याने तालुक्यातील ५० हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे धुरामुळे नागरिकांचे हाल सुरूच

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : गेल्या १० ते १२ वर्षांपासून तालुक्यात प्रदूषणाने कहर केला आहे. दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत असल्याने तालुक्यातील ५० हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.तालुक्यातील महागाव, सवना, गुंज, फुलसावंगी, काळी दौ. आदी ठिकाणी हमरस्त्यावर विटांच्या भट्टयांमधून निघणारा धूर नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक ठरत आहे. प्रदूषण विभागाचे अधिकारी मात्र हातावर हात देऊन बसले आहेत. तालुक्यात या भट्ट्यांना मिळणारे पाठबळ आणि त्या भरवशावर कोट्यवधी रुपयांच्या अलिखित आर्थिक उलाढालीत अनेक जण हिस्सेदार बनल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.गुंज येथे कारखान्यातून निघणारा धूर आणि विट्टा भट्टयांच्या प्रदूषणामुळे अनेकांना डोळ्यांचे आजार, दमा, कफ आणि हाडांच्या ठिसूळतेचा सामना करावा लागत आहे. या प्रदूषणाने सुमारे दोन हजार नागरिक नरक यातना भोगत आहेत. दोन्ही कारखान्यांच्या चिमणीतून निघणारा धूर आणि प्रदूषणाने जनतचे आरोग्य धोक्यात आले आहे.

प्रदूषण नियंत्रण अधिकारी फिरकलेच नाहीप्रदूषण विभागाने सहस्त्रकुंड जल विद्युत प्रकल्पाची महागाव येथे जनसुनावणी घेतली होती. त्यानंतर या विभागाचे अधिकारी इकडे कधी फिरकलेच नाही. परिणामी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात सुमारे ७०० विटभट्ट्या नागरिकांसाठी डोकदुखी ठरल्या आहेत.

टॅग्स :pollutionप्रदूषण