शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

शेतीमालाचे दर गडगडले; शेतकऱ्यांत वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 18:26 IST

Yavatmal : लागवड खर्च निघणेही झाले आहे कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : बाजारपेठेत शेतीमालाची आवक कमी-जास्त होत असताना शेतीमालाचे दर मात्र स्थिरावत नाहीत. तूर, हरभरा, हळद आदींनाही दर कमी मिळत आहे. दिवसेंदिवस दर कमी होत चालल्याने शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. मिळणाऱ्या मोबदल्यातून नफा सोडाच, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

सद्यःस्थितीत उत्पन्न कमी आणि पिकांचे दरही गडगडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. पाच महिन्यांपूर्वी तुरीने नऊ हजारांचा पल्ला गाठला होता. हरभराही पाच हजार ६०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. सोयाबीनची 'नाफेड' मार्फत चार हजार ८९२ हमीभावाने खरेदी होती. हळदही १४ हजारांपर्यंत जात होती. फेब्रुवारी महिन्यात नाफेड खरेदी बंद होताच सोयाबीनचे भाव तीन हजार ८५० रुपये झाले. अनेकांनी भाववाढीच्या अपेक्षेने सोयाबिन विकले नव्हते. तूर सहा हजार रुपये जात आहे. हळदीला नऊ हजार ते १२ हजारांचा दर मिळत आहे.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

  • नाफेडवर व्यापाऱ्यांचा शेतीमाल शेतकऱ्यांच्या नावाने तोलला गेला. शेतकऱ्यांचे सोयाबीन मागेच राहिले. सध्या बाजारात सोयाबीनला तीन हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मिळणाऱ्या अल्पदरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
  • त्यामुळे प्रतिक्विंटल ९९२ 3 रुपयांचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. शेतीमाल शेतकऱ्यांच्या जवळ असताना त्यास दर मिळत नाही.

दरवाढीचा फायदा नाहीशेतीमाल दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना झालाच नाही. व्यापारी नेहमी फायद्यात राहिले आहेत. सध्या सर्वच शेतीमालाचे दर गडगडले आहेत. जवळ असलेले सोयाबीन, तूर, हळद, हरभरा विक्री करावा की ठेवावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

टॅग्स :farmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रYavatmalयवतमाळ