शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

शेतीमालाचे दर गडगडले; शेतकऱ्यांत वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 18:26 IST

Yavatmal : लागवड खर्च निघणेही झाले आहे कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : बाजारपेठेत शेतीमालाची आवक कमी-जास्त होत असताना शेतीमालाचे दर मात्र स्थिरावत नाहीत. तूर, हरभरा, हळद आदींनाही दर कमी मिळत आहे. दिवसेंदिवस दर कमी होत चालल्याने शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. मिळणाऱ्या मोबदल्यातून नफा सोडाच, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

सद्यःस्थितीत उत्पन्न कमी आणि पिकांचे दरही गडगडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. पाच महिन्यांपूर्वी तुरीने नऊ हजारांचा पल्ला गाठला होता. हरभराही पाच हजार ६०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. सोयाबीनची 'नाफेड' मार्फत चार हजार ८९२ हमीभावाने खरेदी होती. हळदही १४ हजारांपर्यंत जात होती. फेब्रुवारी महिन्यात नाफेड खरेदी बंद होताच सोयाबीनचे भाव तीन हजार ८५० रुपये झाले. अनेकांनी भाववाढीच्या अपेक्षेने सोयाबिन विकले नव्हते. तूर सहा हजार रुपये जात आहे. हळदीला नऊ हजार ते १२ हजारांचा दर मिळत आहे.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

  • नाफेडवर व्यापाऱ्यांचा शेतीमाल शेतकऱ्यांच्या नावाने तोलला गेला. शेतकऱ्यांचे सोयाबीन मागेच राहिले. सध्या बाजारात सोयाबीनला तीन हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मिळणाऱ्या अल्पदरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
  • त्यामुळे प्रतिक्विंटल ९९२ 3 रुपयांचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. शेतीमाल शेतकऱ्यांच्या जवळ असताना त्यास दर मिळत नाही.

दरवाढीचा फायदा नाहीशेतीमाल दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना झालाच नाही. व्यापारी नेहमी फायद्यात राहिले आहेत. सध्या सर्वच शेतीमालाचे दर गडगडले आहेत. जवळ असलेले सोयाबीन, तूर, हळद, हरभरा विक्री करावा की ठेवावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

टॅग्स :farmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रYavatmalयवतमाळ