शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

नैसर्गिक आपत्तीने ६२ हजार शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 22:25 IST

जिल्ह्यात यावर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीत ६२ हजार शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी व महसूल खात्याच्या संयुक्त पथकाने शासनाला सादर केला आहे.

ठळक मुद्दे४५ कोटी हवे : कृषी व महसूल विभागाचा संयुक्त सर्वेक्षण अहवाल सादर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात यावर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीत ६२ हजार शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी व महसूल खात्याच्या संयुक्त पथकाने शासनाला सादर केला आहे. या नुकसानीच्या भरपाईसाठी ४५ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे.यवतमाळ जिल्ह्यात जून, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने ६२ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये जून महिन्यात ७६२ हेक्टरला फटका बसला. ५०१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. या क्षेत्राकरिता ४२ लाख ७९ हजार रुपयाची मागणी करण्यात आली आहे. जुलै महिन्यात सहा हजार ८६० शेतकºयांचे ३२६७ हेक्टरचे नुकसान झाले. याकरिता दोन कोटी २२ लाख १६ हजार रूपयांची मागणी करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक ५४ हजार ९८१ शेतकऱ्यांचे ४५ हजार ८८० हेक्टरचे नुकसान झाले. यामध्ये ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी करण्यात आली आहे. त्याकरिता ४३ कोटी ९६ लाख ८७ हजार रुपयाची मागणी संयुक्त पंचनाम्यात करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळेल काय?पंतप्रधान पीक विमा योजनेत नुकसानग्रस्तांना २४ तासात २५ टक्के रक्कम अशी घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात या आदेशाची अंमलबजावणीच झाली नाही. इतकेच नव्हे तर गतवर्षीच्या बाधीत शेतकऱ्यांना अजुनही मदत मिळाली नाही. अशा परिस्थितीत नव्याने नुकसानीचा सामना करणाºया शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती