शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

नैसर्गिक आपत्तीने ६२ हजार शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 22:25 IST

जिल्ह्यात यावर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीत ६२ हजार शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी व महसूल खात्याच्या संयुक्त पथकाने शासनाला सादर केला आहे.

ठळक मुद्दे४५ कोटी हवे : कृषी व महसूल विभागाचा संयुक्त सर्वेक्षण अहवाल सादर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात यावर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीत ६२ हजार शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी व महसूल खात्याच्या संयुक्त पथकाने शासनाला सादर केला आहे. या नुकसानीच्या भरपाईसाठी ४५ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे.यवतमाळ जिल्ह्यात जून, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने ६२ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये जून महिन्यात ७६२ हेक्टरला फटका बसला. ५०१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. या क्षेत्राकरिता ४२ लाख ७९ हजार रुपयाची मागणी करण्यात आली आहे. जुलै महिन्यात सहा हजार ८६० शेतकºयांचे ३२६७ हेक्टरचे नुकसान झाले. याकरिता दोन कोटी २२ लाख १६ हजार रूपयांची मागणी करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक ५४ हजार ९८१ शेतकऱ्यांचे ४५ हजार ८८० हेक्टरचे नुकसान झाले. यामध्ये ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी करण्यात आली आहे. त्याकरिता ४३ कोटी ९६ लाख ८७ हजार रुपयाची मागणी संयुक्त पंचनाम्यात करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळेल काय?पंतप्रधान पीक विमा योजनेत नुकसानग्रस्तांना २४ तासात २५ टक्के रक्कम अशी घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात या आदेशाची अंमलबजावणीच झाली नाही. इतकेच नव्हे तर गतवर्षीच्या बाधीत शेतकऱ्यांना अजुनही मदत मिळाली नाही. अशा परिस्थितीत नव्याने नुकसानीचा सामना करणाºया शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती