शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

इसापूर धरणात ३२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 21:51 IST

तालुक्यातील शेती सिंचनात महत्त्वाची भूमिका बजावणारे पैनगंगा नदीवरील इसापूर धरण अद्याप तहानलेलेच आहे. तालुक्यातील इतर लघु प्रकल्पही अर्ध्यावरच असल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देतलावही अर्ध्यावरच : बुलडाणा जिल्ह्यातील अत्यल्प पावसाचा विपरित परिणाम

राजाभाऊ बेदरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील शेती सिंचनात महत्त्वाची भूमिका बजावणारे पैनगंगा नदीवरील इसापूर धरण अद्याप तहानलेलेच आहे. तालुक्यातील इतर लघु प्रकल्पही अर्ध्यावरच असल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे.पुसद तालुक्यातील इसापूर येथे पैनगंगा नदीवर धरण बांधण्यात आले. जून महिन्याच्या मध्यापासून पावसाने दडी मारल्याने या धरणात पुरेसा पाणीसाठा झाला नाही. नंतर जुलैमध्ये बºयापैकी पाऊस झाल्याने धरणात थोडा पाणीसाठा झाला. आता गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने धरण भरण्यास विलंब होत आहे. या धरणाच्या कालव्यावरून पुसद, उमरखेड तालुक्यातील शेतीचे सिंचन केले जाते. मात्र अद्याप धरण पूर्णपणे भरले नसल्याने खरीप पिकांच्या सिंचनाची समस्या निर्माण झाली आहे.उमरखेड तालुक्यात ६ आॅगस्टपर्यंत ३८४ मिमी पाऊस झाला. इसापूर धरण क्षेत्रात ५९५ मिमी पावसाची नोंद झाली. तरीही धरण भरले नाही. हीच गत तालुक्यातील आठ लघु सिंचन प्रकल्पांची आहे. दराटी येथील तलाव ४३ टक्के, मरसूळ ४२, अंबोना ५२ टक्के भरला आहे. तरोडा आणि पोफाळी तलाव मात्र १०० टक्के भरले असून निंगनूर तलावातही ९६ टक्के पाणीसाठा आहे. पिरंजी तलाव ३६ टक्के भरला आहे. इसापूर व इतर लघु प्रकल्प पूर्णपणे भरले नसल्याने शेतकºयांसमोर खरिपाची चिंता आहे.रबीला पाणी देणारपुरेशा पाणीसाठ्याअभावी इसापूर धरणातून खरीप पिकाला पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. तथापि, रबी पिकांसाठी धरणातून चार ते पाचदा पाणी सोडले जाणार असल्याची माहिती आहे. इसापूर प्रकल्प २ चे अभियंता आर.एस. माने यांनी याला दुजोरा दिला आहे. यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे इसापूर धरणात केवळ ३२ टक्के जलसाठा असल्याची माहिती माने यांनी दिली.

टॅग्स :Damधरण