शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

बेंबळाचे २० गेट उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 21:58 IST

संततधार पावसामुळे बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले असून प्रती सेकंद ४८० घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान शहरानजीकच्या नदीला पूर आल्याने काठावरील चार कुटुंबाना नगरपंचायतीने उर्दू शाळेत हलविले आहे.

ठळक मुद्देबाभूळगावात पूर : चार कुटुंबांना हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : संततधार पावसामुळे बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले असून प्रती सेकंद ४८० घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान शहरानजीकच्या नदीला पूर आल्याने काठावरील चार कुटुंबाना नगरपंचायतीने उर्दू शाळेत हलविले आहे.मुसळधार पावसामुळे बेंबळा धरणाचे बुधवारी रात्री १० वाजतापासून १० दरवाजे उघडण्यात आले. इतर १० दरवाचे सुद्धा २५ सेंटीमीटरने उघडण्यात आले. बेंबळात १ जून पर्यंत केवळ १० टक्केच पाणी होते. सध्या ४० टक्केच जलसाठा आहे. तरीही २० दरवाजे उघडण्यात आल्याने हे धरण पूर्णपणे भरूच द्यायचे नाही, असे दिसून येत आहे. धरणाचे पाणी सोडल्यामुळे बेंबळानदी काठावरील सावंगी (मांग) गावाला पुराचा वेढा पडला आहे. बाभूळगावातील एका पुलावरुन पुराचे पाणी वाहत आहे. यामुळे गुरुवारी दिवसभर हा मार्ग बंद होता.शहरालगतच्या नदीला गुरुवारी पूर आल्यामुळे काठावरील चार कुटुंबाना उर्दू शाळेत हलविण्यात आले. या कुटुंबाची जेवणाची व्यवस्था नगरपंचायतीने केली. यावेळी नगराध्यक्ष प्रवीण गौरकार, उपाध्यक्ष चंद्रकांत परचाके, कांग्रेसचे गटनेते श्रीकांत कापसे, शेख कादर, नईम खान, अनिकेत पोहेकर, रियाज शेख, शेख आरम, मुख्याधिकारी अश्विनी पाटील उपस्थित होत्या. गुरुवारी पाऊस असल्याने आठवडी बाजाराला येणाऱ्या ग्राहकांची त्रेधातिरपट उडाली होती. पावसामुळे शहरातील विविध भागात पाणी साचून राहिले आहे. रस्त्यावरून मार्ग काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरणRainपाऊस